*मा. नगरसेवक–सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने ताडवाडी परिसराला मिळाला शुद्ध पाणीपुरवठा................!* *अ.न.प वॉर्ड क्रमांक ४५ मधील ताडवाडी परिसराला गटारातून bulk कनेक्शन पाण्याचे पाईप गेल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होता याबाबत संबंधित नागरिकांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या यांच्याकडे तक्रार केली असता सुभाष साळुंके यांनी म.जी.प्रा. च्या अधिकाऱ्यासह स्वतः पाहणी केली, म.जी.प्रा कडून थेट पाण्याची लाईन टाकून न घेतल्याने नागरिकांनी बी कॅबीन रोड लगतच्या मुख्य लाईन वरून कनेक्शन घेतले होते, सदर लाईन गटारातून गेल्याने गेल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत होते यामुळे आजार व रोगराईचे प्रमाण वाढले होते, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,**यावर पर्याय म्हणून सुभाष साळुंके यांनी थेट ३ इंची १०० मीटर लांबीची पाईप लाईन मुख्य लाईन वरून म.जी. प्रा कडून टाकून घेतली.**नागरिकांच्या घराजवळ थेट पाईप लाइन टाकल्याने शेकडो नागरिकांना दूषित पाण्या पासून मुक्तता मिळाली असून शुध्द पाणी पुरवठा झाला आहे.**सुभाष साळुंके यांनी नियोजपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे गेले अनेक वर्षाचा तडवाडी परिसरातील नागरिकांचा दूषित पाणी प्रश्न सुटला आहे.* परिसरातील नागरिकांनी *माजी नगरसेवक सुभाष साळुंके* यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप