पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कल्याण मधील विठ्ठलवाडी या ठिकाणी पॉझिटिव्हिटी प्रोजेक्ट आणि द युवा युनिटी फाउंडेशन यांच्या वतीने 140 तृतीयपंथी यांना रेशन किट्स वाटप करण्यात आल्या . सध्या राज्यात लोक डाउनलोड मुळे अनेक दुकाने बंद आहेत तृतीयपंथी यांना दुकान व लोकल मध्ये जाऊन आपलें उदरनिर्वाहासाठी पैसे मागावे लागतात सध्या सध्या त्यांचे उदरनिर्वाहाची साधने बंद पडली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी द पॉझिटिव्हिटी प्रोजेक्ट आणि द युवा युनिटी फाउंडेशन यांच्या वतीने तमन्ना केणे. नीता केने. जेनिता लाले. योगेश यांच्या हस्ते 140 रेशन किटचे वाटप करण्यात आले

इमेज

मौजमजेसाठी चोरल्या गाड्या पोलिसांनी घातल्या चोराच्या हातात बेड्या उल्हासनगर , गेल्या अनेक दिवसांपासून मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटर सायकली चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे . दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत मध्यवर्ती पोलिसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शना नुसार सापळा रचून प्रबुध्द नगर उल्हासनगर कँ. -१ येथून दोघांना अटक केली. यापैकी एक अल्पवयीन (विधीसंघर्षीत ) आहे. त्यांच्या कडून सात मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटक आरोपीचे नाव प्रशांत सोपान जाधव असे असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या टोळीत विधीसंघर्ष बालकांचा अधिक समावेश असल्याचे मध्यवर्ती पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले .

इमेज

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ श्रीराम सिनेमा चौक या ठिकाणी असलेले आर के ट्रेडर्स या दुकानावरील स्लॅब कोसळला घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका चे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून. सुदैवाने दुकाने बंद असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही

इमेज

धोकादायक इमारतवासियों के पुनर्वसन, मालिकाना हक की मांग लेकर पुनः लामबन्द हुये समाजसेवी...उल्हासनगर में हरसाल धोकादायक इमारतों की सुचि मनपा घोषित करती है, कुछ इमारतें दुरुस्त होती है, कुछ खाली कराई जाती है कुछ तोड़ दी जाती है तो कुछ इमारतें गिर जाती है जिसमे सैंकड़ो बेघर होते है, दर्जनों घायल होते है कई लोग मारे भी जाते है,हरसाल यह विषय आम जनता की पटल पर आता है, हरसाल समाजसेवी एकत्र होकर शासन प्रशासन से धोकादायक इमारतवासियों के पुनर्वसन, मालिकाना हक की मांग करते है,कल उल्हासनगर कैम्प 1 में हुये मोहिनी पैलेस हादसे में हमने 5 शहरवासी गंवाये, आगे ऐसे हादसे न हो, धोकादायक इमारतवासीयों के लिये ट्रांजिट कैम्प बने, उन्हें पर्याप्त एफएसआई मिले, ज़मीन की मालकियत मिले, रेग्युलराइज़ेशन प्रक्रिया आसान हों, धोकादायक इमारतवासीयों का पुनर्वसन हों इन्ही सभी चर्चाओं को लेकर आज उल्हासनगर के धोकादायक इमारतों के विषय मे कई सालों से शासन प्रशासन को पत्रव्यवहार करके समस्या अवगत कराने वाले कई समाजसेवी जिनमें मोती लुधवानी, संजय लुल्ला, काजल मुलचंदानी, सन्देश मुकणे, युवराज पवार, हेमंत सिंग, हरि चावला, कैलाश मटाई इत्यादियों ने चर्चा में हिस्सा लिया।

इमेज