पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र.9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रतापमलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी

इमेज
पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रताप मलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी मुंबई ; संगणकीय कामासाठी एखादा कर्मचारी नेमण्याचा अधिक असताना मलबार हिल सेवा केंद्रातील शाखा अभियंत्याने आपल्या कार्यालयात एका तरुणीसह चार  कर्मचा-यांची बेकायदा भरती-नियुक्ती केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्या शाखा अभियंत्याचे नाव ओमप्रकाश पवार असे आहे. त्यांनी केलेल्या नियमबाह्य आणि अनावश्यक नियुक्त्यांमुळे सरकारच्या पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे, अशी तक्रार करतानाच त्या नियुक्त्या त्वरित रद्द कराव्यात,  अशी मागणी बहुजन संग्रामने केली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वज्निक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता आर. आर. हांडे यांना निवेदने सादर केली आहेत. शाखा अभियंता ओमप्रकाश पवार यांनी 1) विर्झा पव

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा

इमेज
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा  उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा  उल्हासनगर :  वंचित बहुजन आघाडीच्या  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई  ठाकुर यांचा  महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत तसेच रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी  ३ वा , उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात  येणार  वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर  यांचा उल्हासनगरात  स्वागत व सत्कार सोहळा  आणि बाईक  रॕली चे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे   उल्हासनगर शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी आणि तरुण युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन वंचित चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे व ठाणे जिल्हा नेते सारंग जी थोरात, यांनी केले आहे प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यात आला की.

इमेज
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिक आयुक्तांना जाब विचारण्यात आला की...* उल्हासनगर शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारती व या दुर्घटनेत जाणारे निष्पाप नागरिकांचे बळी हे कधी थांबणार.. अजून किती बळी गेल्यानंतर सरकार या धोकादायक इमारतींन बाबत निर्णय घेणार आहे. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालक मंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष हॊत आलाय निर्णय कधी. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींन बाबत मा.मुख्यमंत्र्यानी विधानसभेत घोषणा करून महिना उलटला तरी अजून आदेश नाही. इमारत पडली की सर्व राजकारणी व प्रशासनाचे अधिकारी येतात हळहळ व्यक्त करतात पण हे थांबणार कधी.. उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित कसरण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात यावी.. उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्याजाणारी दंडाची रक्कम ही सन 2016 च्या रेडिरेकणरच्या 50% टक्के आकारण्यात यावी. यासह मनसेच्या वतीने इतर मागण्यावर ही चर्चा करण्यात आली अशी माहिती बंडू देशमुख यांनी दिली