पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात

इमेज
*वीजबिल कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात* पनवेल-मयूर भोसले पनवेल व नविन पनवेल शहरातील नागरिकांना गेल्या महिना भरापासून धारेवर धरले असुन ज्या नागरिकांनी वीज बिल भरली नव्हती त्यांचे विज कनेक्शन न सांगता कट  करुन त्यांना दोन ते तीन दिवस अंधारात राहण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागतं आहें कारण लॉक डाउन मध्ये वाढलेली भरमसाठ बिलांची रक्कम भरणे वीज धारकांना डोईजड झाले आहें त्यामुळे नागरिकांना महा वितरण कार्यालया विरोधात संताप निर्माण झाला आहें.लॉक डाउन मध्ये बर्याच नागरिकांच्या नोकऱ्या जाऊन आर्थिक परिस्थिती डगमळलेली असताना महावितरण अधिकाऱ्यांच्या आरे रावीला सामोरे जावे लागतं आहें त्यामुळे पनवेल मधील वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली असुन शहराध्यक्ष श्री. यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्युत मंडळाचे अधिकारी श्री. नानोटे साहेबांचि भेट घेतली व न सांगता विज कनेक्शन कापले तर महाराष्ट्र नव निर्माण सेना आपल्या स्टाइल ने मैदानात उतरेल असा ईशारा देण्यात आला. श्री नानोटें साहेबांसोबत सकारात्मक चर

उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन.

इमेज
उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन... ठाणे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आश्वासन... उल्हास नदी वाचवा, मानव आणि पर्यावरणाचे रक्षण करा. यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्था चे नितीन निकम हे सातत्याने गेली कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासन आणि संबंधित प्रदुषण नियंत्रण विभागा कडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होऊन जलपर्णी तयार झाली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिके कडून कुठली ही प्रकिया न करता मोहना एनआरसी नाला, गाळेगाव नाला व म्हारल नालाचे सांडपाणी सोडणे आहे, 10 फेब्रूवारी 2021 पासुन नितीन निकम यांनी उल्हास नदी वाचवण्यासाठी कैलास शिंदे आणि उमेश बोरगांवकर यांचे सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरु केले होते, उल्हास नदी जलपर्णी मुक्त व नाला मुक्त करणे साठी सुरु असलेले आंदोलन चे 18 व्या दिवशी समापन झाले, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन भे

जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांच्या पदनियुक्त्या मध्ये होत आहे वाढ

इमेज
*जनहित लोकशाही पार्टी* जनहित लोकशाही पार्टी मध्ये पुणे सातारा तसेच कोल्हापूर सोलापूर तसेच ठाणेजिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती आहे होत असून जनहित लोकशाही पार्टी मध्ये समाज सेवक यांची रुची वाढत आहे तसेच दिनांक १फेब्रुवारी २०२१रोजी नवीन मुंबई,या ठिकाणी संघटक या पदावर  मा, अमित आल्हाट, यांची नियुक्ती करण्यात आली,  यावेळी                                 जनहितलोकशाहीपार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा अशोकराव आल्हाट  तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.