पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महादेव शेलार यांच्या काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न

इमेज
महादेव शेलार यांच्या काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न    उल्हासनगर :  उल्हासनगर - ५ मध्ये शाॕप - ४ . ब. लिटील पॕलेस बिल्डिंग समोर शिवकाॕलनी . ओ.टी. सेक्सन येथे काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, यांनी काँग्रेस पक्षाचे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या काँग्रेस पार्टीचे नवीन कार्यालयाचे उद् घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे, यांच्या हस्ते झाले तसेच सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी जगाला अहिंसा सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालूूनअभिवादन करण्यात आले  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे , प्रदेश. नि. डाॕ. जयराम लुला,महाराष्ट्र प्रदेश चे कार्याध्यक्ष मोहन साधवानी, प्रदेश महिला उपाध्यक्षा जया साधवानी,

गंगोत्री फाउंडेशन द्वारा छात्र और शिक्षकों के लिये चर्चासत्र का आयोजन.

इमेज
गंगोत्री फाउंडेशन द्वारा छात्र और शिक्षकों के लिये चर्चासत्र का आयोजन. . उल्हासनगर की सामाजिक संघटना गंगोत्री वेलफेयर फाउंडेशन द्वारा पंजाब सेवक सभा के माध्यमसे गुरुनानक हाईस्कूल और जूनियर कॉलेज के छात्र छात्राओं और शिक्षको के बीच समन्वय हेतु 31 जनवरी की सुबह चर्चासत्र का आयोजन हुआ,  जिसमें शिक्षकों से अपने बच्चों की प्रगति की रिपोर्ट लेना, अभिभावकों द्वारा  अपने बच्चों की प्रगति का फीडबैक लेना तथा शिक्षकों से संवाद करना, शिक्षक बच्चों की पढ़ाई-लिखाई के बारे में खुलकर चर्चा करना, बच्चों की किसी प्रकार की कमी या समस्या के बारे मे  शिक्षक एक-दूसरे को बताए और उसका समाधान करने की कोशिश की गयी, वहीं बच्चों की अच्छी आदतों को प्रोत्साहन दिया गया,  इस बैठक में छात्र-छात्राओं  की शिक्षा से जुड़ी बारीकियों के बारे में जान पाये तथा उनसे जुड़ी शिकायतें शिक्षकों से कर उनका समाधान कर पाये। उक्त बैठक में गंगोत्री फाउंडेशन की अध्यक्षा  श्रीमती सोनिया धामी उपस्थित रहीं, व शिक्षक छात्र समन्वयक के रूपमें भारती उदासी जी वक्ता के रूपमें उपस्थित रही। आज हुये सत्र को और आग

ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात...नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन.

इमेज
उल्हास नदी, ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात... नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन.. कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर,  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदी शहरी भागातील नागरिकांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात सापडत असून ही जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहे. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते.  कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत मागील काही वर्षांपूर्वी उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती. नदीचे पात्र आहे की हिरवागार गालिचा  हे समजत नव्हतं. या जलपर्णी मुळे अनेक जलचर प्राणी ऑक्सीजन अभावी मरत होते या मागील शोध घेतला असता या जलपर्णी दूषित पाण्यामुळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. बदलापूर, कर्जत, अंबरनाथ,

उल्हासनगर महापालिके मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवडे, यांचा सत्कार

इमेज
उल्हासनगर महापालिके  मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवडे, यांचा सत्कार करताना  उल्हासनगर शहर विकास मंच चे अध्यक्ष  राजेश फक्के , समाज सेवक दत्तात्रय भाने, पत्रकार  अशोक एफ शिरसाट , हे छायाचित्ररात दिसत आहेत

उल्हासनगर महापालिके मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे अति आयुक्त जमीर लेंगरेकर, यांचा सत्कार

इमेज
उल्हासनगर महापालिके मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे अति आयुक्त जमीर लेंगरेकर, यांचा सत्कार करताना उल्हासनगर शहर विकास मंच चे अध्यक्ष राजेश फक्के , समाज सेवक दत्तात्रय भाने, पत्रकार  अशोक एफ शिरसाट , हे छायाचित्ररात दिसत आहेत

प्रजासत्ताक दिना निमित्ताने उल्हासनगर - ३ . मध्ये पवई चौक प्रांत कार्यालय येथे सहाय्यक पोलिस आयुक्त श्री मोतीचंद राठोड , यांचा सत्कार

इमेज
प्रजासत्ताक दिना निमित्ताने उल्हासनगर - ३ . मध्ये   पवई चौक  प्रांत कार्यालय येथे  सहाय्यक पोलिस आयुक्त श्री मोतीचंद राठोड , यांचा सत्कार  करताना उल्हासनगर शहर विकास मंच चे अध्यक्ष राजेश फक्के , पत्रकार  अशोक एफ शिरसाट , हे छायाचित्ररात दिसत आहेत

प्रजासत्ताक दिना निमित्ताने उल्हासनगर - ४ . येथे विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग प्रभारी पोलीस श्री शहाजी शिरोळे, यांचा सत्कार

इमेज
प्रजासत्ताक दिना निमित्ताने उल्हासनगर - ४ . येथे  विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग प्रभारी  पोलीस  श्री  शहाजी शिरोळे, यांचा सत्कार करताना उल्हासनगर शहर विकास मंच चे अध्यक्ष राजेश फक्के , पत्रकार  अशोक एफ शिरसाट हे छायाचित्ररात दिसत आहेत

भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन

इमेज
भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि  नाथपंथी डवरी गोसावी सामाजिक संस्था यांच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदान येथे 26 जानेवारी  निमित्त झेंडा वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या वेळी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पि आय राजेन्द्र कोते, साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन करून संस्कृतीक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भंडालकर तसेच प्रमुख नेते मनोहर बदपट्टे,भटके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष,सुंदर डागे, नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते,भिमराव इंगोले, साहाय्यक आयुक्त कल्याण डोंबिवली चे चंद्रकांत जगताप, रेशनीग हाफीसर मोरे, सखाराम धुमाळ, मनिषा झेंडे,मराठे मडम ,विद्या कणसे,दिपा पवार,विजय हनवते, सुरेश शिंदे, काशीनाथ शिंदे नाथपंथी डवरी गोसावी समाज नेते बाबु डुक्करे,सुरेश जाधव, सुभाष शिंदे,राजु राठोड जम्मापा रामकोळी तसेच नाथपंथी, बंजारा, वडार,पोतराज,दुर्गामरीवाई ,वैदु ,जोशी ,पोपटवाले,नंदीबैल वाले,आसे अनेक समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली या प्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी उपस्थ

अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले

इमेज
अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने सन्मानित औरंगाबाद : महाराष्ट्र मीडिया तर्फे प्रजासत्ताक दिन व दर्पण दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार महाराष्ट्र आयडियल पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, सिने अभिनेत्री, कला एवं सामाजिक कार्य मुंबई,राजेश्री चंद्रकांत काळे, यांना महाराष्ट्र आयडियल  पुरस्कार 2023 सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले, सिने अभिनेत्री राजेश्री चंद्रकांत काळे,यांनी महाराष्ट्र मिडिया चे आभार व्यक्त केले राजेश्री काळे यांनी अनेक चित्रपट व नाटकात आपल्या भूमिका साकारल्या असून सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या ठिकाणी राहत असलेल्या राजेश्री काळे यांनी,चित्रपट लढा शिक्षणाचा,बाळभीमराव,तसेच अनेक चित्रपट आणि नाटकं,पती सगळे उचापती,डार्लिंग डार्लिंग, स्वामी समर्थ

रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

इमेज
रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप  कर्जत :- बातमीदार दिलीप वाघ कर्जत दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समांतर प्रतिष्ठान कर्जत तालुका व पूजा स्वीटस् डिकसळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. सकाळी 7 वाजता आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीनंतर रिटायर्ड रेल्वे कर्मचारी नागो पिरकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लहान 9 मुलांमुलींच्या गीतगायनाने संपूर्ण शालेय परिसर देशभक्तीमय झाला व घोषणा देण्यात आल्या....त्यानंतर मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम समयी (समांतर प्रतिस्ठान कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश ठाकूर सर) , उपाध्यक्ष कैलास वाघ सर संघटक दिलीप वाघ, सहसचिव अक्षय हिरे शालेय कमिटी अध्यक्ष रमेश सांबरी, उपाध्यक्ष वैशाली पाचांगे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पिरकड, रेल्वे कर्मचारी नागो पिरकड शालेय शिक्षक

बहुजन संग्राम संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड

इमेज
बहुजन संग्राम संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सचिन गायकवाड यांची निवड बहुजन संग्राम या महाराष्ट्र व्यापक ,सामाजिक,विधायक, सेवाभावी व मानवतावादी संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीया या राज्यस्तरीय व्रूत्तसंस्थेच्या ठाणे जिल्हा प्रतिनीधी म्हणून बहुजन संग्रामचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी सचिन गायकवाड यांची निवड केली आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील, महात्मा फूले,राजर्षी शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,प्रबोधनकार ठाकरे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांचा मी पाईक आहे.तसेच भारतीय संविधान आणि त्यातील समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता,धर्मनिरपेक्षता ही मुल्ये मला शिरसावंद्य आहेत.आपल्या बहुजन संग्रामच्या ध्येय उद्दिष्ठांसाठी कार्यरत राहून संघटनेचा जनाधार आणि लौकीक वाढवण्यासाठी मी कटीबद्ध होत आहे.असे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सचिन गायकवाड यांनी सांगीतले बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या आदेशानूसार  संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संघटनेच्या सभासद नोंदणीस लवकरच प्रारंभ होणार अस