पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नासिक येथे,सकल मातंग समाज आक्रोश मोर्चा

इमेज
नासिक येथे,सकल मातंग समाज आक्रोश मोर्चा  दिनांक ३०/०५/२०२२ रोजी नासिकशहरात, मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला... समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरोधात या भव्य मोर्चाचे आयोजन करून सरकारला धारेवर धरले होते.........अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चात  जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट.  विष्णू भाऊ कसबे, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष बहुजन रयत परिषद अध्यक्ष मा. नेते,लक्ष्मनराव ढोबळे  बहुजन रयत परिषद, अध्यक्ष,मा. प्रशांत सदामते,  राष्ट्र विकास पार्टी ,सांगली, नेते,मा. नानाजी, शिंदे,नेते,मा.शंकर तडाखे. पुणे, मा.मनजा बापू साळवे,संगमनेर, जिल्हा अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी.  तसेच  महाराष्ट्रातील अनेक  मान्यवर,नेते,उपस्थित होते. मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात,हा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता,... या वेळी ,मागण्यांचे निवेदन आयोजन कमिटी च्या हस्ते, देण्यात आले. जनहित लोकशाही पार्टी ,चे संस्थापक अध्यक्ष ,यांनी , मोर्चात सहभागी समाज बांधवांना मोर्चा चे, मार्गदर्शन करून, मागण्या तातडीने ,या सरकारने मान्य कराव्या, अन्यथ

नालेसफाई कराअन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा

इमेज
नालेसफाई करा अन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र.१३ लालचक्की, अंबिका, संभाजी चौक व सुभाष टेकडी या संपूर्ण विभागात नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही. सदरची नाले सफाई त्वरित करावीत ! अन्यथा आंदोलन केले जाईल.  मनसेचा इशारा नालेसफाई होऊनही परंतु व्यवस्थित साफ न केल्याने प्रभाग क्र.१३ मध्ये विशेषतः ज्योती कॉलोनी, श्री कृष्ण कॉलनी, पाचपांडव कॉलनी या भागात दरवर्षी नाल्याचे पाणी पावसाळ्यात आजूबाजूच्या घरात शिरत आहेत आणि आता तर नालेसफाई अद्याप जराही झालेली नाहीत त्यात पावसाळा जवळ आलेला आहे. नालेसफाई झाली नाही तर पुढची परिस्थिती अत्यंत भयानक असेल. ज्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. त्यानुषंगाने संपूर्ण प्रभाग क्र.१३ मधील मोठे व छोटे नाल्यांची नालेसफाई चांगल्या दर्जाची व्हावी ही मागणी 27.05.2022 रोजी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांस करण्यात आलेली आहे.         ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर ____________

नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

इमेज
नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कवी कट्टा कल्याण अध्यक्ष नवनाथ रणखांबे सचिव सौ आशा नवनाथ रणखांबे यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट याना उत्कृष्ट पत्रकार सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. कल्याण पूर्व आनंदवाडी या ठिकाणी दिनांक २९/०५/२०२२ रोजी कवी संमेलन व प्रेम उठाव या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र आणि साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट म्हणाले की कवी कट्टा यांच्या वतीने मिळालेल्या सन्मानाचे खरे मानकरी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवार ची संपूर्ण टीम आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल ला महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल सर्वांचे आभार  लवकरच साप्ताहिक बातमी जनहित हे वृत्तपत्र प्रकाशित होणार

डिवाइन ऊर्जा फाउंडेशन, समता एजुकेशनल ट्रस्ट और उल्हासनगर केमिस्ट असोसिएशन द्वारा संचालित यह उपक्रम का सेनिटरि पैड बँक कल्पना सरोज जी के हाथों उद्घाटन और लोकार्पण हुआ

इमेज
डिवाइन ऊर्जा फाउंडेशन, समता एजुकेशनल ट्रस्ट और उल्हासनगर केमिस्ट असोसिएशन द्वारा संचालित यह उपक्रम का सेनिटरि पैड बँक कल्पना सरोज जी के हाथों उद्घाटन और लोकार्पण हुआ डेवलपमेंट लीडर्स अलायंस की सलाहकार समिति की अध्यक्ष, कमानी ट्यूब की चेयरपर्सन, आइआइएम बैंगलोर के बोर्ड मेम्बर, राष्ट्रीय सांस्कृतिक निधि, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार की अधिकारिक परिषद की सदस्य,  पद्मश्री कल्पना सरोज " जी 100 " समूह की स्टेट चेयरपर्सन, समूह की स्टेट चेयरपर्सन, कल्पना सरोज एविएशन कंपनी की सर्वेसर्वा, भारतीय महिला बैंक के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, केएस क्रिएशंस, कल्पना बिल्डर एंड डेवलपर्स, कल्पना एसोसिएट्स जैसी दर्जनों कंपनियों की मालकिन, राजीव गांधी रत्न के अलावा देश-विदेश में दर्जनों पुरस्कार प्राप्त और स्लमडॉग मिलेनियर के खिताब से नामांकित 2 रुपए हररोज़ की मजदूरी से शुरुआत करके 3000 करोड़ की सम्पत्ति की मालकिन बनी उल्हासनगर की बेटी कल्पना सरोज, इनके हाथों आज महिलाओं के लिये आवश्यक और उपयोगी उपक्रम सेनिटरी पैड बैंक का उद्घाटन हुआ उक्त उपक्रम द्वारा हर

*मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचा मानस - नितीन केणी*

इमेज
*मुंबई मुव्ही स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचा मानस - नितीन केणी* वितरण व मार्केटिंग हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे; चित्रपट तयार झाल्यावर त्याच्या मार्केटिंग व वितरणाकडे वळण्यापेक्षा आधी सहा महिने त्याचा विचार व्हायला हवा. यशस्वी चित्रपटांचा विचार केला तर त्यांच्या मार्केटिंग व वितरण स्ट्रॅटेजीमुळे ते शक्य होऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,’ तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना खेचून आणणारा सिनेमा चांगला असतो. यात वितरणासोबत प्रमोशन-मार्केटिंग महत्त्वाचे आहे. याचे गणित पुरेपुर ओळखणाऱ्या निर्माते नितीन केणी यांनी चित्रपट क्षेत्रातील आपला तगडा अनुभव गाठीशी घेऊन ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची निर्मिती केली. या स्टुडिओ मार्फत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बॉक्स ऑफ़ीसवर कमाल केली. यात नितीन केणी यांच्या अनुभवाचा खूप मोलाचा वाटा आहे. या यशाबद्दल, आपल्या अनुभवाबद्दल आणि वितरण क्षेत्राकड़े गांभीर्याने पहाण्याची गरज व्यक्त करतानाच चित्रपट क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींविषयी त्यांनी आपली मत मांडली आहेत. नितीन जी सांगतात, ‘चित्

आई वालधुनी नदीचे स्वागत पूजन आणि नदीला साडी अर्पण...

इमेज
आई वालधुनी नदीचे स्वागत पूजन आणि नदीला साडी अर्पण... अंबरनाथच्या तावली डोंगरातून उगम पावून बोहनोली गावातून जीआयपीआर धरणाला जोडून केवळ पावसाळ्यातच वाहणाऱ्या वालधुनी नदी मातेचे स्वागत करत खणा नारळाने ओटीभरण, नदीपूजन झाले,  वालधुनी नदी मातेला सात रंगाच्या सात साड्या प्रतीकात्मक अर्पण केल्या गेल्या. त्या साडया नदीच्या रक्षणकर्त्या गावकरी भगिनींना समर्पित केल्या गेल्या. शुक्रवार, 27 मे रोजी सायंकाळी अंबरनाथ, काकोळे गाव रस्त्यावरील पाईपलाईन वृक्षारोपणाच्या ठिकाणी 35 मीटरच्या साड्या नेसवुन सोळा श्रृंगार करून अभिषेक व पूजाही करण्यात आली, यानंतर जुना अंबरनाथ गाव येथील समाजसेवक श्री शिवादादा पाटिल यानी अर्पित केलेल्या 7 रंगांच्या 7 साड्या गावातील 7 भगिनींना समर्पित केल्या गेल्या, वालधुनी नदी संवर्धन समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या इतिहासात हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबवला गेला. ह्या प्रसंगी काकोले ग्रामस्थ, उपसरपंच, अर्पण योगा केन्द्रच्या महिला, मातोश्री प्रतिष्ठान कार्यकर्ते, अंबरनाथ नपा अधिकारी व अनेक नदिप्रेमी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनहि

*क्रिकेटर विनोद कांबळी, दिग्दर्शक महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या हस्ते "सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या" नवव्या सीझनचे उद्घाटन

इमेज
*क्रिकेटर विनोद कांबळी, दिग्दर्शक महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या हस्ते "सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या" नवव्या सीझनचे उद्घाटन.....* २४ मे रोजी संध्याकाळी सांताक्रूझमधील कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर 'सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट २०२२' या नवव्या सीझनचे भव्य उद्घाटन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस व परिवहन मंत्री महाराष्ट्र शासन डॉ. अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांच्या पुढाकाराने या टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, हे सामने २८ मे पर्यंत खेळवले जाणार आहेत. सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट २०२२'च्या उद्घाटन प्रसंगी विनोद कांबळी, महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, नदीम मेमन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात सुरुवातीला श्री गणेशाला भक्तीभावाने वंदन करत नृत्य करण्यात आले. फटाके आणि संगीताच्या तालावर या अनोख्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजेत्याला देण्यात येणार्‍या गौरवशाली ट्रॉफीचेही अनावरण करण्यात आले. चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश

जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा 'फनरल'च्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे

इमेज
जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा 'फनरल'च्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपटरूपात मांडली असून,  सध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा... कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतो, त्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं.  त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाही, तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूरी राहिल्याचं मानलं जातं.  कावळा पिंड

जुबैदाच्या भूमिकेत छाया कदम येरे येरे पावसा हा १७ जूनला चित्रपटगृहात दाखल होणार आहे

इमेज
जुबैदाच्या भूमिकेत छाया कदम १७ जूनला येरे येरे पावसा चित्रपटगृहात दाखल होणार आहे ‘झुंड’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या जोरदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम चर्चेत आहेत.  विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी फिट्ट बसतात. नुकताच येऊ घातलेला येरे येरे पावसा हा मराठी चित्रपटही त्याला अपवाद नाही. त्यातील जुबैदा ही व्यक्तिरेखा त्यांनी तेवढ्याच ताकदीने रेखाटली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातील जुबैदा आपल्या छोटया घरात अडीअडचणींचा सामना करत परिस्थितीला तोंड देतेय. मात्र तिचा आत्मविश्वास तसूभरही ढळलेला नाही. या खडतर परिस्थितीशी दोन हात करायला ती कायम सज्ज असते. १७ जूनला येरे येरे पावसा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना त्या सांगतात, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काह

सामाजिक न्यायमंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते रानफुले या कथासंग्रहचा प्रकाशन सोहळा संपन्न

इमेज
सामाजिक न्यायमंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते रानफुले या कथासंग्रहचा प्रकाशन सोहळा संपन्न संवेदनशील साहित्यिक हा आपल्या साहित्यामध्ये समाजातील वास्तववादी बाबींचे वास्तवदर्शी चित्रण करत असतो. समाज आजही त्यांना सन्मानाच्या नजरेतून पाहतो. अनेक प्रभावशाली साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बहुमोल असे योगदान दिले आहे. सामान्य लोकांना त्याच बरोबर राजकारणी लोकांनाही बराच वेळा न दिसणाऱ्या व न कळणाऱ्या गोष्टी समाजाला दिशा देण्यासाठी साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजापुढे मांडत असतात. सध्या साहित्यिकांमध्ये काही लोक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या काळामध्ये साहित्यिकांनी निर्भय होऊन वास्तववादी लेखन करावे असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री मा. ना. धनंजय मुंडे यांनी केले, ते ज्येष्ठ कवयित्री व कथाकार रंजना सानप लिखित रानफुले या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होते. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे हे होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश्वर ते

स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार,आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना

इमेज
स्वर  वंदना द्वारे  कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार,आशालता वाबगावकर  यांना  अविस्मरणीय मानवंदना    कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य  क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने आयोजित *स्वर वंदना* या कार्यक्रमाद्वारे  नुकतीच  *सांगीतिक  मानवंदना* देण्यात आली!   रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील *पु ल *देशपांडे* अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील थिएटर मध्ये आयोजित या कार्यक्रमास   श्री गोपीनाथ सावकार स्मृती  विश्वस्त निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, धी गोवा हिंदू असोसिएशनचे  अध्यक्ष अनिल पै काकोडे ,चेअरमन डॉ.अशोक आमोणकर  , कार्यकारिणी सदस्य सुरेश पालेकर,सचिव भूषण जॅक, ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ.अजित गुंजीकर, समिती सदस्य सुनील रेगे, मिलिंद राजाध्यक्ष, दीपक पंडित, सुभाष कामत,  क्रिकेटपटू रवी मांद्रेकर, जान्हवी पणशीकर, तरंगिणी खोत, मुकुंद सराफ, सुनील उल्लाळ,  चित्रा नाबर - केरकर, अभय कुलकर्णी, शरद विचारे ,दीपक पडते,रविंद्र ढवळे, विश्वास महश

मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

इमेज
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २२ मे २०२२रोजी साई पालखी निवारा निमगाव निघोज शिर्डी येथे करण्यात आले महाराष्ट्रातील पहिला एकमेव मातंग समाजाचा विद्यार्थी व पालक यांचा महामेळावा चे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्यात समाजाचे शिक्षणाचे प्रमाण दिवसे दिवस कमी होेत आहे एका सर्वेक्षण अहवालानुसार २० टक्के मुले ही शाळेच्या पटावर नाहीत ६० टक्के मुले ही ४ थी च्या अगोदर शाळा सोडतात १५ टक्के मुले ९ वी ते १२ वी पर्यंत पोहचतात आणि फक्त ५ टक्केच मुले पदवीधर होतात ही परिस्थिती पाहता येणारा काळ   मातंग समाजासाठी घातक ठरणार आहे  यावर योग्य चिंतनाची गरज आहे मातंग समाजाच्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबराचे उदघाटन प्रा. डॉ अंबादास सगट यांनी केले  या वेळी  संस्थापक अध्यक्ष मातंग समाज संघ महाराष्ट्र चे ॲड विक्रम गायकवाड. प्रमुख आयोजक राजे