पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रिक्षा-आणि कार चा भीषण अपघात रिक्षातील तिघांचा होरपळून मृत्यू कर्जत कल्याण राज्यमार्गावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. 29 मार्च रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्‍या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. सरिता साळुंखे या रिक्षाचालक जाधव यांच्या मेहुणी असून त्या नेरळ येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्यापैकी एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा होरपळून मृत्यू झाला दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. रिक्षामधील कागदपत्रांवरुन अपघातात जळालेल्या व्यक्तींची ओळख पटली. तर कारमधील तिघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी दिलीप वाघ कर्जत

इमेज

होळी सणानिमित्त गरजवंत परिवारास राशन व कपडे मदत

इमेज
प्रतिनिधी हरि आल्हाट.                     दिनांक २९/३/२०२१.                 आज होळी सणानिमित्त बाबू गायकवाड सामाजिक संस्था आणि सिमरन सेवा संस्थान उल्हासनगर यांच्या माध्यमातून गरजवंत परिवारांना राशन व कपडे वाटप.  आज देशभरात होळी सण साजरा करण्यात येत असतो. परंतु देशात कोरोना सारख्या महामारी ने थैमान घातले असल्यामुळे होळी सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याकरिता बाबू गायकवाड सामाजिक संस्था आणि सिमरन सेवा संस्था यांच्या माध्यमातून गरजवंत परिवारास राशन व कपडे तसेच मास्क वाटप करण्यात आले. मागील महिन्यात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल ने या परिवाराचे घर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जळाले असल्याची बातमी प्रसारित केली होती त्या आगी मध्ये या परिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बातमीमध्ये गरजवंत परिवार यांनी. मदतीसाठी अपील केले होते. त्याचीच दखल घेऊन बाबू गायकवाड सामाजिक संस्था आणि सिमरन सेवा संस्थान उल्हासनगर यांनी पुढाकार घेतला व गरजवंत परिवार यांना आज होळी सणानिमित्त राशन व कपडे तसेच मास्क देऊन मदत केली व जनतेस आव्हान केले की अशा गरीब गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा...

नॅशनल सिलंबम स्पर्धेत कल्याण चा जीवदान भोईर ला मिळाले सुवर्ण पदक.

इमेज
 कल्याण तालुक्यातील मानेरे गावं येथील डी एस एम इंग्लिश स्कूल मध्ये पाचवीत शिकत असलेला जीवदान संजय भोईर या विद्यार्थ्याने ९ फेब्रुवारी रोजी तामिळनाडू येथे पार पडलेल्या ऑल इंडिया सिलंबम फेडरेशनच्या सोळाव्या नॅशनल सिलंबम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला या स्पर्धेत देशातील पंधरा राज्याचे स्पर्धक सहभागी झाले होते त्या सर्व स्पर्धकांवर मात करित जीवदान ने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत  घवघवीत यश संपादन केले या यशामुळे त्याला मलेशिया व श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल सिलंबम स्पर्धेसाठी ऑल इंडिया सिलंबम फेडरेशन ने त्याची निवड केली आहे यापूर्वी त्याने चौदाव्या सिलंबम स्पर्धेत राज्यपातळीवर 1 सिल्वर व दोन गोल्ड मेडल पटकावले आहेत. या यशामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतुक केल्या जात आहे....... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र माणेरे गावं कल्याण

नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेतला तरुणांनी..गेल्या 2 वर्षात दर रविवारी न चुकता बदलापुर उल्हास नदी चौपाटी किनारा स्वच्छ करणारे युथ ऑफ टुडे संस्थे च्या युवकानी आज रविवार 28 मार्च रोजी अम्मूकेअर चेरिटेबल ट्रस्ट व लुनार फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पुर्व खदान येथील तलाव ज्यात घाणी चे साम्राज्य पसरले होते, ते तलाव मिळून स्वच्छ केले.खरोखरच, नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेणाऱ्या ह्या युवकांचे कौतुक सामाजिक संघटना करीत आहेत

इमेज

महाराष्‍ट्र में 28 मार्च से नाइट कर्फ्यू- रात 8 बजे बंद होंगे मॉल्‍स

इमेज
महाराष्‍ट्र में 28 मार्च से नाइट कर्फ्यू - रात 8 बजे बंद होंगे मॉल्‍स मुंबई। महाराष्ट्र में कोरोना की बेकाबू होती रफ्तार के बाद राज्य सरकार एक्शन मोड में आ गई है. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने समूचे राज्य में 28 मार्च से नाइट कर्फ्यू लगाने का फैसला किया है. राज्य में रात 8 बजे से सुबह 7 बजे तक कर्फ्यू लागू रहेगा. राज्‍य में मॉल्‍स को 8 बजे बंद करने के आदेश दिए गए हैं. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे के दफ्तर से यह जानकारी दी गई. गौरतलब हो कि महाराष्ट्र में कोरोना के संक्रमण लगातार बढ़ते जा रहे हैं. राज्‍य के कई शहरों में कोरोना के मामलों में लगातार इजाफे के कारण हालात चिंताजनक होते जा रहे हैं. महाराष्ट्र सरकार का अनुमान है कि राज्य में 4 अप्रैल तक कोरोना के ऐक्टिव मामले तीन लाख के पार जा सकते हैं. मुख्यमंत्री ठाकरे ने लोगों से कोरोना गाइडलाइंस मानने की अपील की थी लेकिन कोरोना संक्रमण में कमी नहीं आई थी. शुक्रवार को मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ने उच्च अधिकारियों के साथ बैठक कर कोरोना के संदर्भ में जायजा लिया और उसके बाद  नाइट कर्फ्यू का फैसला लिया. बता दें कि मुख्यमंत्री ने सभी जिला अधिकारियों के सा

दोन अंध जोडप्यांचे हिंदू रीतीरिवाजा प्रमाणे विवाह संपन्न.

इमेज
 दोन अंध जोडप्यांचे हिंदू रीतीरिवाजा प्रमाणे विवाह संपन्न.                      ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अंध हितकारी संघ उल्हासनगर यांच्या वतीने 26 मार्च 2021रोजी  दोन अंध जोडप्यांचे विवाह करण्यात आले या जोडप्यांची नावे. पंढरीनाथ आणि अलका तसेच चंद्रकांत आणि आणि अर्चना असे असून हे जोडपे अंध आहेत. अंध हितकारी संघ चे संचालक जगदीश पटेल यांच्या वतीने नेहमीच अंध नागरिकांना मदत कार्य करण्यात येते या संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत 302 अंधांचे विवाह करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक जगदीश पटेल यांनी दिली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.                  ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

सर जे जे रुग्णालयातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांविषयी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन.

इमेज
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा अमित देशमुख यांच्या दालनात सर जे जे रुग्णालयातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांविषयी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत छोटे कुटुंब, वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, कागदपत्रे सादर न केल्याने अपात्र ठरलेले। उमेदवार तसेच सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देणे, याविषयी सविस्तर चर्चा झाली.या सर्व मागण्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री मंत्री महोदयांनी दिले. सदर बैठकीस मुंबई अध्यक्ष चंद्रकांत सोलंकी,उपाध्यक्ष जितु रोज अनिल सोलंकी,सुधीर तांबे,विकी पंडित तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डायनॅमिक मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन दिले..उल्हासनगर शहरातील डायनॅमिक मार्शल आर्ट स्पोर्ट्स ऐकेडमी च्या 10 खेळाडूंनी सायली भंडारी, वैष्णवी देठे, प्रार्थना वर्मा, साहिल भंडारी, पीयूष ढोणे, क्षितिज मराठे, साहिल सैय्यद, पार्थ पाटिल, राखी सिंह, वेदांत निकम ह्यानी उशू (चायनिज किक बॉक्सिंग) या खेळामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल व काही खेळाडूंनी नॅशनल स्पर्धेत नामांकन मिळविल्याबद्दल, उल्हासनगर महानगर पालिका महापौर माननीय श्रीमती लीलाबाई आशान जी व सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व नगरसेविका रेखा ठाकूर जी व महानगरपालिकेतील अन्य माननीय नगरसेवक सर्वश्री किशोर वनवारी, जमनू पुरस्वानी, राजू जग्यासी, कमलेश निकम, मनोहर बेनवाल, स्वप्नील बागुल, यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

इमेज

सम्पन्न हुआ उल्हासनगर का सबसे बड़ा नो हॉन्किंग अवेयरनेस कैम्पेन...नो हॉन्किंग दिवस १३ मार्च को साइकलिस्ट द्वारा सन्देश...कृपया बे वजह हॉर्न ना बजाएं, सर दुखता है...उल्हासनगर की करीबन ३० सामाजिक संघटनो ने विडिओ सन्देश कैम्पेन सोशल मीडिया पर चलाया गया, उन विडिओज़ को २ दिन में ही अबतक करीबन ७० हज़ार लोग देख चुके है, कोरोना महामारी की वजह से बहोत सीमाएं थी परंतु बावजुद इसके आज १३ मार्च उल्हासनगर कैम्प ५ से साइकिल रैली निकालते हुये गुब्बारे छोड़कर शांतिवार्ता संदेश के नाम से बदलापुर अम्बरनाथ साईकलिस्ट क्लब और उल्हासनगर के पैडल बडीज़ द्वारा शांततापुर्ण साइकिल चलाकर नो हॉन्किंग कैम्पेन द्वारा शहरवासीयों को सन्देश दिया कि बे वजह हॉर्न ना बजाएं, सर दुखता है,ज्ञात हो कि नीरी संस्था की रिपोर्ट के अनुसार माननीय मुंबई उच्च न्यायालय द्वारा ध्वनि प्रदूषण में उल्हासनगर शहर महाराष्ट्र में शीर्ष स्थान पर है। हिराली फाउंडेशन एक दशक से हमारे प्यारे शहर उल्हासनगर में शांति लाने के लिए संघर्ष कर रहा है। ठाणे शहर पुलिस, ठाणे वाहतुक शाखा और हिराली फाउंडेशन द्वारा आज उल्हासनगर कैम्प ५ कैलाश कॉलोनी चौक से विठ्ठलवाड़ी, १७ सेक्शन, छ. शिवाजी महाराज चौक, फर्नीचर बाज़ार, नेहरू चौक, गोलमैदान से होते हुये उल्हासनगर कैम्प १ के साधुबेला स्कुल पर समापन हुआ,प्रत्येक जगह पर हर चौक चौराहे पर शहर की सामाजिक शैक्षणिक संघटनाये सिंधु एजुकेशन सोसायटी, सिटिज़न फाउंडेशन, उल्हासनगर कैम्प ४ के व्यापारी मंडल, श्री गगन खत्री व टीम, केसरी मित्र मंडल द्वारा झंडे दिखाते हुये पुष्पवृष्टि करके साइकलिस्ट का स्वागत किया गया, आयोजन के समापन पर परिमंडल ४ के पुलिस उपायुक्त श्री मोहिते जी द्वारा विनम्रतापूर्वक प्रत्येक नागरिक से अनुरोध किया गया कि वे १३ मार्च को *नो हॉन्किंग डे (No Honking Day)* में पूरे मन से भाग लें।सम्पूर्ण आयोजन में ठाणे शहर पोलिस अधिकारी कर्मचारियों के साथ परिमंडल ४ के पोलिस उपायुक्त श्री मोहिते जी, सहायक पोलिस आयुक्त श्री नराळे, सहायक पोलिस आयुक्त ट्रेफ़िक विभाग श्री तोतेवाड, उल्हासनगर पोलिस स्टेशन, विठ्ठलवाड़ी व हिललाइन पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे ट्रैफिक पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे, हिराली फाउंडेशन की अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी व संयोजक एडवोकेट पुरूषोत्तम खानचंदानी द्वारा पोलिस प्रशासनिक अधिकारी व साइकलिस्ट सदस्यों को प्रमाणपत्र व मेडल वितरण किये गये।उल्हासनगर की वंडरगर्ल स्पर्श खानचंदानी द्वारा स्वागत नृत्य करके पोलिस प्रशासन और सहभाग लिये साइकलिस्ट का स्वागत किया गया, अंत मे शपथ लेकर यही सन्देश दिया गया कि बीना कारण हॉर्न ना बजायें, अपने शहर को शांत बनाएं, ध्वनि प्रदूषण से लड़ें, खुद जियें, दूसरों को जीने दें, हम सब मिलकर शपथ लें कि, हम बिना कारण हॉर्न बजाकर ध्वनि प्रदूषण को बढ़ावा नहीं देंगे, एक साथ मिलकर इस शांति उत्सव में अपना योगदान दें, हम सब अपनी ज़िम्मेदारी समझ कर अपने प्यारे शहर उल्हासनगर को ध्वनि प्रदूषण मुक्त करने का प्रयास करें,हम सब मिलकर ध्वनि प्रदूषण से लड़ें।सामाजिक संघटनो द्वारा उल्हासनगर के ऑटो रिक्शा यूनियनों की सहायता से सभी रिक्षाओ पर आरटीओ विभाग कल्याण, ठाणे शहर पोलिस, ठाणे ट्रेफ़िक विभाग और हिराली फाउंडेशन द्वारा बनाये गए विशेषउल्हासनगर महानगर पालिका प्रशासन द्वारा बनाये गये *बिना कारण हॉर्न ना बजाएं, सर दुखता है* ऐसे स्टिकर चिपका कर शहर को ध्वनि प्रदूषण मुक्त रखने का संदेश दिया गये, साथ ही शांति का संदेश छपे हुये शपथपत्र बांटे गये।नो हॉन्किंग कैम्पेन के तहत आज उल्हासनगर कैम्प १ के सामाजिक संघटन केसरी मित्र मंडल और पैनल नम्बर १२ के गुरु गुलराज चौक पर ठाणे शहर पोलीस, ठाणे वाहतूक पोलीस, हिराली फाउंडेशन और अशोका फाऊंडेशन द्वारा द्वारा ऑटो रिक्षाओ पर स्टिकर चिपकाये गये और शपथ दिलवाई गयी।यह स्टिकर अभियान करीबन १ महीना चलेगा ऐसी जानकारी सरिता खानचंदानी जी द्वारा प्राप्त हुई। जनहित न्यूज महाराष्ट्र.

इमेज

महा शिवरात्री निमित्त ओम साई फायनान्स चे वतीने भाविकांना प्रसाद वाटप

इमेज
उल्हासनगर                      दिनांक ११मार्च२०२१.                       ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या वतीने महा शिवरात्री निमित्त प्रसाद वाटप...       देशात महा शिवरात्री सन साजरा केला जातो . सध्या अंबरनाथ येथील शिव मंदिर या ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आदेश फलक अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ उल्हासनगर मधील शिव मंदिर या ठिकाणी लावले होते. त्याचे पालन सुद्धा नागरिकांनी केले.. ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड प्रत्येक वर्षी शिव मंदिर मध्ये जावून पूजा अर्चना करतात आणि ओम साई फायनान्स चे ऑफिस समोर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करतात परंतु ह्या वर्षी शिव मंदिर मध्ये भाविकांना गर्दी करू नये असे आदेश देण्यात आले असल्या मुळे भाविकांची. संख्या म्हणजे शून्य च म्हणावी तरी चालेल. पूर्ण शहरात महा शिवरात्री निमित्त जत्रा भरलेली असते.. या वर्षी मात्र शिव भक्तांनी राहत्या घरी महा शिवरात्री सन साजरा केला त्या निमित्ताने ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गाय

मोहने कल्याण आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मा. शिवाजी कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षपदीय कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण

इमेज
मोहने कल्याण आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मा. शिवाजी कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षपदीय कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण होत आहे ते गेली पंचवीस वर्षे त्यांनी समर्थपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबूवून त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविला त्यांच्या या कामगिरी चा मोहने आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने गौरव उत्सव साजरा करण्यात आला.                          प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ का शिवमंदिर दर्शनों के लिये रहेगा बंद...कोरोना की वजह से इस साल महा शिवरात्रि की यात्रा रद्द..

इमेज
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ का  शिवमंदिर दर्शनों के लिये रहेगा बंद... कोरोना की वजह से इस साल महा शिवरात्रि की यात्रा रद्द... पवई शिवमन्दिर के भी दर्शन ऑनलाइन होंगे दर्शन... देश विदेश और उल्हासनगर अम्बरनाथ कल्याण के लाखों शिवभक्तों में उदासीनता... भगवान शंकर की आराधना का पर्व और शिव-पार्वती के विवाह का उत्‍सव महा शिवरात्रि इस साल १० और ११ मार्च को धूमधाम से मनाए जाने की तैयारी चल ही रही थी  प्रशासन द्वारा शिवमन्दिर पर नोटिस लगा दी गई है कि, कोरोना महामारी के चलते १० और ११ मार्च को मंदिर बन्द रखा जायेगा, यात्रा रद्द हो चुकी है और मंदिर परिसर के १ किलोमीटर आसपास कोई भीड़ ना करें...! शिव-पार्वती के विवाह की वर्षगांठ के रूप में महाशिवरात्रि साल में एक बार ही मनाई जाती है, फाल्‍गुन मास के कृष्‍ण पक्ष की चतुर्दशी को शिव और शक्ति के मिलने के उत्‍सव के रूप में मनाते हैं, शिवभक्त इस दिन व्रत रखकर अपने आराध्य का आशीर्वाद प्राप्त करते हैं, मंदिरों में जलाभिषेक का कार्यक्रम दिन भर चलता है, उल्हासनगर कैम्प नंब

अंबरनाथ प्रभाग क्रमांक ४५ मध्ये जागतिक महिला दिन मा.सुभाष साळुंके यांच्या शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात झाला साजरा...

इमेज
 दिनांक ८ मार्च २०२१ रोजी अंबरनाथ प्रभाग क्रमांक ४५ मध्ये जागतिक महिला दिन     मा.सुभाष साळुंके यांच्या शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात झाला साजरा...              राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिवसैनिकांची मायमाऊली स्व. मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ महिला सौ. मांगले काकी, श्रीमती प्राची परांजपे, मा. नगरसेविका सौ.सुप्रिया देसाई,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी महिलांना गुलाब पुष्प, मोगरा वेणी व Sanitizer बॉटल भेट देऊन स्वागत केले तसेच महिलांनी स्वतःचा मानसिक,शाररिक व आर्थिक विकास केला पाहिजे, मुली व महिलांसाठी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके. यांच्या सहकार्याने अनेक व्यावसायिक व रोजगानिर्मिती चे कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा आयोजित केल्याने महिलांना स्वयं रोजगाराची दालने खुली झाली, संसारासाठी आर्थिक मदत झाली,असे सौ. सुवर्णा साळुंके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले व  महीला दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा दिल्या.  उपस्थित महिला तसेच नगरसेव

जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोक राव आल्हाट यानी दिला समाज सेवकांना संदेश. गोर गरीब जनतेच्या व समाज कार्या साठी नेहमी पुढाकार घ्यावा....

इमेज
*आज दिनांक ७ मार्च २०२१ बांद्रा मुंबई येथील शासकीय वसाहतीतील सभागृहांत ,    महाराष्ट्र मातंग समाज एकता दल या संघटनेने  आयोजित केलेल्या,आरक्षणाचे वर्गीकरण   या विषयावर कार्यक्रम करण्यात आला . संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, जनहित लोकशाही पार्टी, चे मा.अशोकराव आल्हाट यानी मनोगत,व मार्गदर्शन, करताना*,    समाज बांधव यांनी जनहित लोकशाही पार्टी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले*     *स्वातत्र्यानतर, 70/वर्ष काही प्रस्थापित राजकीय पक्षांनी समाजाला काही दिले नाही*     हे खेदाने म्हणावेसे *वाटते, असे अशोकराव आल्हाट,*   *यावेळी म्हणाले , संयोजकाचया हस्ते आल्हाट साहेबांचा सत्कार करण्यात आला*     *आरक्षणाची लढाई, ताकतीने लढविणे काळाची गरज आहे,व ती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन काम करतात*     *मातंग समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनहित लोकशाही पार्टी चे काम करावे असे आवाहन केले त्यांनी आहे*.    अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले*.    *जनहित लोकशाही पार्टी च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुम्

*अंबरनाथ रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळणार**"डीआरयुसीसी" कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक**फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरपालिकेने देखील सहकार्य करावे

इमेज
*अंबरनाथ रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळणार* *"डीआरयुसीसी" कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक* *फेरीवाल्यांवर कारवाई करताना नगरपालिकेने देखील सहकार्य करावे - रेल्वे प्रशासन* *अंबरनाथ दि. ०३               रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालय व मुतारीची स्वच्छता ठेवणे, पादचारी पुलावर बसणारे फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास व पत्रकार किंवा प्रवाशांमध्ये काही गैरसमज होऊन वादविवाद होण्याचे प्रसंग होऊ नये या दृष्टिकोनातून "डीआरयुसीसी" कमिटीचे सदस्य तथा माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांनी बुधवारी अंबरनाथच्या स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सुभाष साळुंके यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक जॉय अब्राहम, आरपीएफचे अरविंदकुमार, जीआरपीएफचे मुल्ला, चीफ बुकिंग सुप्रिडेंट तायडे, संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्