पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका*राख'* चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

इमेज
मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका *राख'* *चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार* आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्क

जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल च्या प्रतिनिधी आणि निवेदिका सुवर्णा देसाई यांच्या कष्टाला अखेर मिळाले यश

इमेज
जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल च्या प्रतिनिधी आणि निवेदिका  सुवर्णा देसाई यांच्या कष्टाला अखेर मिळाले यश  जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल मध्ये प्रतिनिधी व निवेदिका म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णा देसाई यांनी लघुपटात अभिनय करण्याची सुरुवात केली. सुरुवातीला मात्र लहानसहान भूमिका साकारली. लहानसहान भूमिके मध्ये अभिनय करत असताना लघुपट निर्माते मात्र त्यांच्या अभिनयाचे कौतुक करीत  होते अखेर काही दिवसातच लघुपटात सुद्धा त्यांना प्रमुख अभिनेत्री म्हणून काम मिळत गेले . अभिनयाची गोडी असलेल्या सुवर्णा ने स्वतःचा प्रपंच सांभाळून जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे कार्य सांभाळून सुद्धा  कार्य कुशलतेने टीव्ही सिरीयल मध्ये एंट्री केली याचा अभिमान जनहित न्यूज महाराष्ट्र ची संपूर्ण टीम करीत आहे...

सोहम फाऊंडेशन ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट

इमेज
सोहम फाऊंडेशन  ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने  दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट  २८/मार्च/२२ रोजी  एस एच एम डिग्री कॉलेज नेताजी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये दिव्यांग बांधवानच्या मुलांन साठी शैक्षणिक साहित्य किट चे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले  या वेळी सुंदरम तर्फे नवीन विकसीत केलेला अभ्यासक्रम अर्थातच study App ही मुलांना देण्यात आला                        या वेळी  रेनोव्हर्ट इन्डिया तर्फे केव्हिन सर उपस्थित होते  या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सोहम फाऊंडेशन NGO चे अध्यक्ष  .राजेंन्द्र देठे जनसंपर्क प्रतिनिधी नारायण वाघ. महिला प्रतिनिधी श्रीमती.मीना फर्डे ,सौ.उषा वाघ ,सौ.कविता देठे ,सौ.सुनिता मांडवे ,सौ.करुणा लेदे,सौ.जया गंगावणे ,सौ.माया ढगे.,सौ.वैशली पोळ ,रविंन्द्र ढगे .लक्ष्मण बोराडे .संतोष गायकवाड .राजु भालेराव . कुमार बाळकृष्ण उर्फ आदित्य आल्हाट तसेच जनहित न्यूज चँनल चे मुख्य संपादक.हरी  आल्हाट यानी विशेष प्रयत्न केले  या वेळी विशेष सहकार्य नगरसेविका ,सौ.रेखा ठाकूर. मुख्याध्यापिका सौ.किरन मँडम यांचे बहुमुल्य स

उल्हासनगर महानगरपालिका समोर कामगारांच्या मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका समोर कामगारांच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण महानगरपालिका समोर दिनांक २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे उल्हासनगर युनिट अध्यक्ष दीपक जयराम मांडविया . उपाध्यक्ष रवी करोतिया. महासचिव सिद्धांत भीमराव गाडे. यांच्या वतीने महानगर पालिके समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले  संघटनेला दालन नसल्याकारणाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या बैठकी घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे त्या साठी लवकरात लवकर संघटनेला दालन देण्यात यावे तसेच कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन ची थकीत देयके तात्काळ देण्यात यावेत.                                         कर्मचाऱ्यांचा पगार ५ तारखेच्या अगोदर खात्यात जमा करण्यात यावा कोरोना मध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा.       साला प्रमाणे प्रवासभत्ता ( L T A ) सन २१_२२ चा देण्यात यावा.                                          सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून देय असलेली रक्

उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत

इमेज
उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सिमरन सेवा एनजीओ. आई फाउंडेशन. ब्लेंड वेल्फेअर असोसिएशन. पप्पू कलानी सेवा केंद्र फाउंडेशन. आणि रक्षक फौंडेशन. यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर ३ खत्री निवास या ठिकाणी कोलगेट सुजया फाउंडेशन रेनोवेट इंडिया तर्फे दिव्यांग पालकांच्या मुलांना ई लर्निंग ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून.  १ शाळेची बॅग. ४ रजिस्टर. १ कंपास बॉक्स. वाटप करण्यात आले  या वेळी आलेल्या दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या बालकांना जेवण वाटपाची व्यवस्था मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने करण्यात आली होती  या वेळी सिमरन सेवा एनजीओ चे संस्थापक राज कुमार शर्मा. ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक जगदीश भाई पटेल. श्रीमती पटेल. आई फाऊंडेशन विश्वास आधाराचा या संस्थेचे राकेश सोनवणे, महेश सोनवणे, रूचिता जाधव. तसेच रक्षक फाऊंडेशनचे कुलदीप आयलस

दिपक सोनोने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इमेज
दिपक सोनोने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष- दिपक सोनोने यांच्या ३७  वा  वाढदिवस निलकंठ काँलनी महादेव शेलार यांचे जनसंपर्क कार्यालयात उल्हासनगर ५ येथे  उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार, व उत्तर भारतीय समाज जोडो अभियानाचे समन्वयक अनिल यादव यांच्या माध्यमातून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी उपाध्यक्ष महादेव शेलार यांचे सर्व  पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन दिपक सोनोने यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या अशी माहिती महादेव शेलार यांनी दिली 

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी

इमेज
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केली मागणी.     उस्मानाबाद शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे खांब तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले व होत असल्याने महावितरणने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिनांक 25 मार्च 2022 रोजी निवेदन पत्राद्वारे केली असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनी कडून करण्यात येणार्‍या वीज पुरवठा चे विद्युत खांब पोल तारा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जागा वापरली आहे परंतु या जागेपोटी बहुतांशी शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही काही शेतकऱ्यांना तर नुकसान भरपाई मिळते हे माहिती देखील नाही ? तर भारतीय टेलिग्राफ कायदा 1985 च्या कलम 16 नुसार वापरासाठी घेतलेल्या जमिनीचे भाडे नुकसान भरपाईची परिगणना करून व त्यावरील नियमाप्रमाणे व्याज आकारून संपूर्ण रक्कम

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

इमेज
नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  प्रदान नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्यावतीने दीक्षाभूमी , नागपूर  येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नवनाथ रणखांबे  यांना देऊन गौरविण्यात आले आहे.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा  वर्धापन दिन,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन  व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे  ( अध्यक्ष , जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ) , उदघाटन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ),   डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह)   डॉ. गोविंदराव कांबळे ( कार्याध्यक्ष) सुजित मुरमाडे ( सरचिटणीस ) डॉ. सुमा  टी.  रोडनवर ( हिंदी विभाग प्रमुख  ,  मंगलूर विद्यापीठ )आदी मान्यवर उपस्थित होते.  नवनाथ रणखांबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य वैचारिक चळवळच्या आंदोलनात आघाडीवर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन वउल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानेएक दिवसीयअभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतूनअभय योजना 2021 - 2022 शिबिर

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतून अभय योजना 2021 - 2022 शिबिर   उल्हासनगर महानगर पालिका टॅक्स विभागा तर्फे अभय योजना आपल्या दारी या अभय योजना चा फायदा नागरिकांना मिळावा या उद्देशाने                   व टॅक्स भरण्याकरिता नागरिकांना सोयीस्कर व्हावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाऊंडेशन व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभय योजना आपल्या दारी या संकल्पनेतून अभय योजना 2021 - 2022 शिबिर लावण्यात आले आहे.              रविवार दि.27.03.2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा उपअध्यक्ष प्रदीप कुसुम कारभारी गोडसे आणि समृद्धी फाऊंडेशन व उल्हासनगर महानगरपालिका कर विभाग यांच्या संयुक्त रित्या अभय योजना शिबिर उल्हासनगर कॅम्प नंबर ४ लालचक्की चौक, येथे राबविण्यात आले               अभय योजना शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उल्हासनगर महापालिकेस सहकार्य करत व सदर योजनेचा लाभ घेत ९.२५ लाख रुपये इतके कर भरण्यात

दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत उल्हासनगर मध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी 05 यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे.

इमेज
एकात्मिक बाल विकास प्रकल्प उल्हासनगर (नागरी) यांच्या सहयोगाने जागतिक पोषण अभियान दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत उल्हासनगर मध्ये हे एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी 05 यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. नागरी आरोग्य केंद्र क्र.01 येथे बीट no 01 च्या सर्व सेविका/मदतनीस हजर राहून पाणी आडवा पाणी जिरवा, तसेच . आरोग्य,आहार,याबद्दल जनजागृती केली  या वेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव . मुख्य सेविका श्रीमती ज्योती सोनवणे. उल्हासनगर बीट क्र.01 च्या सौ लता काकडे.  श्रीमती मीना फर्डे.डॉ.प्रेरणा जाधव, डॉ.वैशाली नाईक, तसेच सर्व नर्सेस,आणि आशा वर्कर व सर्व सेविका मदतनीस  उपस्थित होत्या.. ब्युरो रिपोर्ट  जनहित न्यूज महाराष्ट्र  उल्हासनगर

राहुल-उर्मिलाची जोडी ‘रौद्र’ चित्रपटामध्ये

इमेज
 प्रतिनिधी - गणेश तळेकर राहुल-उर्मिलाची जोडी ‘रौद्र’ चित्रपटामध्ये* वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे मराठी चित्रपट लक्षवेधी ठरतायेत. रुपेरी पडद्यावर प्रथमच एकत्र येणाऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहाण्याचं कुतूहल प्रेक्षकांनाही असतं. ‘रौद्र’ या आगामी मराठी चित्रपटातही अशीच एक नवी जोडी जमली आहे. ही जोडी आहे राहुल पाटील आणि उर्मिला जगताप यांची... ही नवी जोडी प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.  एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित ‘रौद्र’ हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने ‘रौद्र’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. म्युझिक अल्बम, मालिका ते चित्रपट असा अभिनेत्री उर्मिला जगतापचा प्रवास आहे तर राहुल पाटील याने सुद्धा अल्बम आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. उर्मिलाने याआधी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘स्पेशल पोलिस फोर्स’ या मालिका तसेच ‘एक सांगायचंय’, ‘ऊसान’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटासोबत ‘इश्क