पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जो_मागेल_त्याला_ध्वज. या संकल्पनेनुसार तिरंगा ध्वज वाटप अभियान

इमेज
माझा देश,माझा तिरंगा आपला प्रभाग, तिरंगामय प्रभाग                        जो_मागेल_त्याला_ध्वज.                           या संकल्पनेनुसार तिरंगा ध्वज वाटप अभियान  उल्हासनगर प्रतिनिधी  भारताच्या ७५ वा स्वातंत्र्या दिन अमृतमहो्त्सवा निमित्त  घरोघरी तिरंगा..हर घर तिरंगा*  देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली देशभावना व देशाभिमान प्रफुल्लित करणे करिता  मागेल_त्याला_तिरंगा_ध्वज. हि संकल्पना अंबरनाथ चे नगरसेवक सुभाष साळुंके, यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. ह्या अभियानाची सुरुवात दिनांक ११ अगस्ट २०२२ रोजी.अंध विद्यार्थ्यांच्या NAB- आयडीबीआय पॉलीटेक्निक अंबरनाथ येथे तिरंगा ध्वजाचे वाटप करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक संतोष कोळेकर व संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके, जॉगर्स क्लबचे सदस्य राजकुमार जमखंडीकर, सार्थक व मानसी साळुंके, सुमित बनसोडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील  शाळा, विद्यार्थी अ

नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नानेMMRDA निधीतून रस्ता काँक्रीटीकरण

इमेज
नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने MMRDA निधीतून रस्ता काँक्रीटीकरण  अंबरनाथ चे  नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने MMRDA निधीतून मंजूर झालेल्या लक्ष्मीनारायण बिल्डिंग नवगगणगिरी बिल्डिंग पुरंदरे उद्यान पर्यन्तचा रस्ता काँक्रीटीकरण होलार सोसायटी बंगाली सोसायटी यशवंत सोसायटी पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता सीसी करणे  इत्यादी विकास कामाचा शुभारंभ दि.७/८/२०२२ रोजी आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे, यांच्या उपस्थीत पार पडला.  ज्येष्ठ नागरिक कथलप्पा खाडे,   व त्रिंबक धर्माधिकारी,यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.  प्रभागातील प्रमुख रस्ते काँक्रीटीकर संकल्प प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी mmrda, नगरविकास विभाग,मंत्रालय अमृत महोत्सव अभियान, विविध ठिकाणी वरून निधी आणण्यासाठी  तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे,     व आमदार म्हणून माझ्याकडे अभ्यासपूर्ण प्रयत्न केले आहेत, म्हणूनच साळुंके यांच्या प्रभागात सर्व सी.सी रस्ते झाले असून UPSC/MPSC भवन,अभ्यास

श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ चित्रकला स्पर्धा चे आयोजन _

इमेज
श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ चित्रकला स्पर्धा चे आयोजन _ _________________________________________उल्हासनगर प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीचा संस्थापिका कै. सौ. सुलोचाना रामचंद्र अभंग यांच्या स्मृत्तीप्रितार्थ दि. ६/०८/२०२२ रोजी आंतरशालेय चित्रकला स्पर्धाचे आयोजन आर के अभंग माध्यमिक विद्यालय तर्फे आयोजित करण्यात आले  होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संजय अभंग सर यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी संस्थेच्या सचिव सौ देविका अभंग तसेच आर के अभंग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंदा हजारे , हॅप्पी होम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वडके मॅडम , सरस्वती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम व ज्येष्ठ शिक्षक बबन सोनावणे सर , संजय भामरे सर सर्व शिक्षक वर्ग व आलेले स्पर्धक व त्यांचा शिक्षक वर्ग उपस्थित होते.   या स्पर्धेमध्ये एकूण उल्हासनगर मधील १४ शाळेने भाग घेतला होता. ऐकून स

उल्हासनगर के वरिष्ठ डॉक्टरों और हिराली फाउंडेशन द्वारा ध्वनि प्रदूषण के ख़िलाफ़ शांतिवार्ता का आयोजन

इमेज
उल्हासनगर के वरिष्ठ डॉक्टरों और हिराली फाउंडेशन द्वारा ध्वनि प्रदूषण के ख़िलाफ़ शांतिवार्ता का आयोजन.. उल्हासनगर में बढ़ते ध्वनि प्रदूषण को रोकने के लिये उल्हासनगर के वरिष्ठ डॉक्टरों और हिराली फाउंडेशन संयुक्त प्रयास से 5 अगस्त 2022 को उल्हासनगर कैम्प 4 के प्रसिद्ध आशीर्वाद हॉस्पिटल में ध्वनि प्रदुषण के खिलाफ़ जनजागृति कार्यक्रम किया गया। एमपीसीबी और निरी की रिपोर्ट के अनुसार उल्हासनगर शहर महाराष्ट्र का सबसे ज़्यादा ध्वनि प्रदूषित शहर है, डॉक्टर्स के साथ ये एक अनोखा जनजागृति कार्यक्रम था जिसमें कुछ स्कूलों के प्रिंसिपल महोदयों ने भी हिस्सा लिया, बुद्धिजीवियों के सेमिनार में डॉ. श्रीकांत देशपांडे, ईएनटी विशेषज्ञ डॉ गोकुलदास अहिरे, उल्हासनगर डॉक्टर्स एसोसिएशन के अध्यक्ष डॉ राजू उत्तमानी द्वारा मार्गदर्शन किया गया,  हीराली फाउंडेशन के संयुक्त सलाहकार पुरुषोत्तम खानचंदानी, अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी द्वारा आयोजित इस कार्यक्रम में मुख्य अतिथि विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर पीआई श्री संजय गायकवाड़ ने ध्वनि प्रदूषण को कम करने के लिए मार्गदर्शन दिया, इस अवसर पर ऑडि

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत विविध पुरस्कार

इमेज
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत  विविध पुरस्कार अमरावती (कार्यालय प्रतिनीधी)-  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावेळी येत्या ८ ऑगष्ट ला ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सह राजकिय,पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.     ठाणे येथे आयोजित अधिवेशन केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने , केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे   *एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे*  विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील शेवटच्या निराधार व्यक्तींना न्

भारतीय बौध्द महासभा हि धार्मिक संस्था

इमेज
उल्हासनगर - ३ मध्ये भारतीय बौध्द महासभा हि धार्मिक संस्था   सुभाषनगर शाखेची (अनधिकृत )  स्थापना २४ जुन १९७६  तसेच   (अधिकृत स्थापना  ७ आॕक्टोबर १९७९   मध्ये  सुभाषनगर या शाखेचे सर्वात पहिले अध्यक्ष आद. एफ ए शिरसाट होते त्यांनी हि संस्था  आणली असून सन ८ आॕक्टोबर १९८१  उल्हासनगर - ३ मध्ये पंचशील बुध्द विहार शाखा सुभाषनगर येथे भारतीय बौध्द महासभेचे  भन्ते जी व सर्वात पहिले अध्यक्ष एफ ए शिरसाट , सरचिटणीस बी ए सुरवाडेआणि लंवदे गुरुजी  इतर कार्यकर्ते हे बुध्द वंदना घेताना छायाचित्रारात दिसत  आहेत 

उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली चाळण

इमेज
उल्हासनगरात पावसाची रिप रिप सुरुच मात्र रस्त्यांची झाली  चाळण   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) दिनांक २३ जुलै २०२२ उल्हासनगर  शहरात पावसाची जोरदार रिप रिप सुरु असून  या पावसामुळे रस्त्यांची  चाळण झाल्याने वाहन चालकाना वाहने चालवताना  तारेवरील कसरत करावी लागते मात्र  या रस्त्याच्या चाळणमुळे उल्हासनगर महापालिकेचे  करोडो रुपये पाण्यात  गेले  असून उल्हासनगर मध्ये पाऊस सुरु असून नाले तुंबलेले आहेत तर नाल्यांची सफाई व्यवास्थित झाली नसल्याने जागोजागी पाणी तुंबलेले आहे त्यातच शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची चाळण झाली असल्याने वाहन चालकाना वाहन चालवताना  मोठी कसरत करावी लागते  दरम्यान पावसापूवी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते मात्र एकही खड्डा पूर्णपणे बुजत नसला तरी पावसात मात्र खड्डे जैसे थे होतात महापालिका ज्या ठेकेदाराला  खड्डे बुजवण्याचे कामे देते तो ठेकेदार  महापालिकेला थुक लावण्याचे काम करतो तसेच उल्हासनगर - ३ मध्ये  फालवर लाईन येथे तर रस्त्यावरच तलावा सारखी स्थिती निर्माण निर्माण झाली  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सं

राजीनामाच दिला नसता तर...?

इमेज
मुंबईः शिवसेनेवर नाराज झालेल्या आमदारांचा गट दुरावला. भाजप काही काळातच सरकार स्थापन करणार अशी हातघाईची स्थिती पाहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपने पुढे होत नवं सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला आणि नंतर भाजप तसेच एकनाथ शिंदे  गटातील आमदारांच्या संगनमताने महाराष्ट्रात नवं सरकार आलं. त्यापूर्वी शिवसेनेने आमदारांविरोधात केलेली अपात्रतेची कारवाई, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वासाचा ठराव, आदी कायदेशीर पेचही घाई-घाईनेच निर्माण झाले. पण हायपोथेटिकल परिस्थितीचा काल्पनिक परिस्थिती विचारात घेतली आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला नसता तर आत्ता महाराष्ट्रात जो सर्वात मोठा कायदेशीर पेच निर्माण झालाय, तो उद्भवलाच नसता. किंबहुना जी काही अस्थिरता निर्माण झाली असती, त्यातील काही पत्ते तरी उद्धव ठाकरेंच्या हातात मजबूत राहिले असते, असं बोललं जातंय. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम  यांनीही अशीच काही प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टात आज उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील शिवसेनेच्या परस्पर विरोधी अशा चार याचिकांवर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या

शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक .विनायकराव मेटे यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा - २०२२

इमेज
*शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक .विनायकराव मेटे यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा - २०२२* दिनांक :- १६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता *शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक विनायकराव मेटे  यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,  प्रवीण दरेकर,बबनराव पाचपुते,रत्नाकर गुट्टे ,डॉ.भारतीताई लवेकर ,भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा झाला आपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्या समस्या काय आहेत याचे निवेदन उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना शिवसंग्राम चे संस्थापक आमदार  विनायकराव मेटे  याच्या तर्फे करण्यात आले त्या प्रसंगी कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते मुंबई एकी चे आपले शिलेदार ही उपस्थित होते.     प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई

*उल्हासनगर गेलं खड्ड्यात*

इमेज
*उल्हासनगर गेलं खड्ड्यात*  उल्हासनगर शहरात जागोजागी मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सी ब्लॉक,डॉल्फिन हाँटेल पासून काकाचा धाबा ते साईबाबा मंदिर शांतिनगर  या परिसरातील रोड रस्त्यांची हालत अक्षक्षा दुर्दैवी झाली आहे ..म्हणून उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात  *वंचित बहुजन आघाडी* उल्हासनगर शहराच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यात बसून धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी  *या प्रशासनाचे करायचं काय? खड्ड्यात डोकं वर पाय* अशा जोरदार घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले या वेळी .शेषराव वाघमारे  .रमेश गायकवाड  .उज्वल रतन महाले .बाळासाहेब अहिरे .हरेशभाऊ कथले  .सुरेंद्र तिडके  .नितिन भालेराव  .मुकेश चौथमल.                   तसेच कार्यकर्ते.अमोल केडाम,राहुल बागुल,कैलाश सरदार,राहुल खैरे,गौतम निकम,समाधान गांगुर्डे,रावशा पाटील,विशाल कदम,अविनाश सातपुते,कु.सुमित जाधव उपस्थित होते.   ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र  महत्वाची सूचना:  साप्ताहिक बातमी जनहित या पेपर ला किंवा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल वर बातमी प्रसारित करण्या

अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

इमेज
अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन  उल्हासनगर मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त १८ जुलै रोजी उल्हासनगर ५ मध्ये समस्त समाज सेवक व अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी अण्णाभाऊ क्रीडा संकुल उल्हासनगर ५ या ठिकाणी एकत्र येवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र