पोस्ट्स

बातमी जनहित 9960504729/8830631406 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.

इमेज
गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला?  गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.   उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात.  थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याच...

५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?

इमेज
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात ?                           आजच्या युगात, बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे लक्षात घेऊन, सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे.        हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल? सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत ७० वर्षे आणि त्यावरील सर्व लोकांचा समावेश आहे, त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त. याशिवाय, ज्या लोकांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, पीएफ किंवा ईएसआयसीची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुम्ही या पद्धतीने देखील तपासू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, त्याच्या...

उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड

इमेज
उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड  उल्हासनगर: ( मुख्य संपादक हरी आल्हाट ) शहरात विविध उपक्रम राबविणारे महापालिका आयुक्त अजिज शेख येणाऱ्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते सेवानिवृत्तीपूर्वी त्यांची आयएएस पदी पदोन्नती झाल्याची चांगली बातमी मिळाली आहे आयुक्त अजिज शेख यांना दोन वर्षे शासन सेवा मिळणार असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधून महापालिकेतील कामाची पद्धत बदलून टाकली तसेच कर्मचारी व अधिकारी यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने बजावले त्यांचे कौतुक सुद्धा केले आणि ज्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये बे जबाबदार पण दाखवला त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली  त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक महत्त्वाची कामे पार पडली यापैकी उल्हासनगर शहरात सिंधू भवन, महापालिका रुग्णालय, तसेच उल्हास घाट उभा राहिला आहे एम एम आर डी ए अंतर्गत 150 व 99 कोटीच्या निधीतून रस्ते व इतर विकास कामे 426 कोटींची भुयारी गटार योजना 123 कोटींची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून शहर...