पोस्ट्स

बातमी जनहित 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

इमेज
RBI चा बँक ऑफ महाराष्ट्राला मोठा दणका, BOM वर मोठी कारवाई, आकारलेला दंड ग्राहकांकडून वसूल केला जाणार नाही  बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत पाच महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.        देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलाय. आरबीआय देशातील सर्व सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर नजर ठेवून असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होते. अशातच आता आरबीआयने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर कारवाई केली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आरबीआय ने बँक ऑफ महाराष्ट्र सहित पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या स...

पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेषसर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.

इमेज
पाच वर्षांत ६० नागरी सहकारी बँका नामशेष सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबिले आहे. ठकसेनांवर कारवाईदेखील होत असली, तरी अद्याप धाक आणि वचक मात्र दिसत नाही.                         मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. दरसाल डझनाहून अधिक बँकांना परवाना गमवावा लागून, मार्च २०२४पर्यंत गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल ६० नागरी सहकारी बँका नामशेष झाल्या आहेत. ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचे दिसत असले तरी उद्दाम बँकचालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडली आहे. उलट सामान्य सभासद, ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचे चित्र आहे. सहकाराची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात, २०२४ सालात ४९६ नागरी बँका कार्यरत होत्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडे (डीआयसीजीसी) मार्च २०२४ अखेर नोंदणीकृत बँकांची संख्या हे दर्शविते. २०२४ मध्ये तीन ...

प्रयत्न आमचेनशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके

इमेज
प्रयत्न आमचे नशा मुक्त अंबरनाथ करण्याचे__मा , सुभाष साळुंके  चरस,गांजा,ड्रग्स इ.नशा केल्याने व दारू व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे तसेच काही जण ऐन तारुण्यात मृत्युमुखीला जवळ केल्याच्या घटना घडताना मन सुन्न होत असे, यावर उपाय म्हणून दारू मुक्त घर व नशा मुक्त अंबरनाथ करण्याचा प्रयत्न संवाद फाऊंडेशन च्या वतीने मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित  भव्य नशा मुक्ती शिबिर रविवार,११ मे २०२५* रोजी सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत*  रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे आयोजित केले आहे. लाखो व्यक्तींना दारुमुक्ती देणारे *प्रख्यात उपचार तज्ज्ञ मा.डॉ.कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार असून IRS मा. समीर वानखेडे व सिने अभिनेत्री मा. क्रांती रेडकर उपस्थित राहणार आहे. सदर आयुर्वेदिक उपचारामुळे लाखो व्यसनाधीन व्यक्तीनी दारू पासून मुक्ती मिळविले आहे, म्हणूनच अंबरनाथमधील व्यसनाधीन व्यक्ती दारू पासून मुक्ती करण्याचा व त्यांचा कुटुंबात सुख समाधानाचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकुशल नगरसेवक - सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून होत आहे, ...

धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू

इमेज
धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू ठाणे : देशभरासह राज्यात धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अनेकजण रंगात न्हावून निघालेत. सर्वत्र रंगांची उधळण केली जात आहे. हा रंग जसा आयुष्यात नवचैतन्य घेवून येतो, तसाच तो आयुष्याचा बेरंगही करतो. अशीच एक घटना बदलापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनं मुलांच्या आयुष्याचा बेरंग झालाच पण त्या चार कुटुंबांच्या आयुष्यातला रंगही उडाला, असं म्हणावं लागेल. नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू : धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे चौघे बदलापूर शहरातील चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे होते. विशेष म्हणजे, हे चारही मुलं दहावीचे विद्यार्थी असून, ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.  चौघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी तपास सुरू केला...

महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन

इमेज
महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन  परिवर्तन एकलोक चळवळीच्या माध्यमातून 12 मार्च,2025 रोजी उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्र्पती यांना उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे, यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की   महाबोधी विहार ( बुद्धगया ) ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे  आदी विषयी संपूर्ण भारतभर आंदोलने होत असुन  सदर विषयी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदन पत्रात करण्यात आली आहे अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली

परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार

इमेज
परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.                                     मुंबई : परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी ६९ नवीन इंटरसेप्टर वाहनांवर कॅमेरायुक्त रडार यंत्रणेच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी लिहिलेले तक्रार पत्र प्रसारित झाले आहे.     परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  खडसे यांच्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, भीमनवार...

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन

इमेज
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन  6 तासांत रुग्णवाहिका आली नाही रुग्णाने सोडले प्राण जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.       रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले.                          ...

लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

इमेज
लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                                              ठाणे : येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक चांगदेव मोहळकर आणि भूकरमापक श्रीकांत रावते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                     भूमि अभिलेख विभागात चांगदेव मोहळकर हे उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या जमीनीची मोजणी करायची होती. यासाठी ते ठाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. २७ फेब्रुवारीला तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केली होती. त्यानंत...

उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी

इमेज
उल्हासनगर मधील रस्त्यांची खोदकाम सुरू असल्याने वाहन चालकांची कोंडी  .                        ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) उल्हासनगर मधील रस्त्याच्या खोदकामा मुळे रस्त्यांची दुरवस्था सध्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कामे सुरू असून प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहे तसेच रस्त्याचे खोदकाम सुरू असताना वाहन चालकांना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे हे नेमके कळत नाही त्याच्या मागचे कारण म्हणजेच पुढे रस्त्याचे काम सुरू आहे परंतु चौकात कोणत्याच प्रकारचे रस्ता बंद असल्याचे फलक लावलेले नसल्याने वाहन चालक सरळ पुढे गेल्यानंतर त्याला पुढे काम चालू असल्याचे दिसून येते परंतु पुढे वाहन घेऊन जाता येत नसल्याने पुन्हा त्याला त्या ठिकाणाहून परत मागे वळावे लागते त्यामुळे शहरात ट्राफिक ची समस्या निर्माण झाली आहे                    ( पटेल लो प्राईस/लिंक रोड मार्ग ) यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवत असताना नाहक त्रास सहन करावा लागत ...

भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र

इमेज
भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र विठ्ठल रुक्मणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी                                                                   विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर  लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय मिळावा यासाठी भ्रष्टाचार जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन पत्र देऊन सहकार मंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे निवेदन पत्रात लिहिले आहे की  हरि चंदर आल्हाट यांच्यावर  विठ्ठल रुक्मणी पतपेढीकडून होत असलेल्या अन्याय बाबत यांनी सहकार मंत्री तसेच संबंधित अधिका...

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

इमेज
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार.. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी या कर्जदारांवर लादले कर्जापेक्षा चारपट अधिक व्याज .  उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी सन 2011 मध्ये विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेमधून एकूण दीड लाख रुपये कर्ज घेतले होते कर्जदारांकडून तीस हजार रुपये शेअरचे आणि पंधरा हजार रुपये बुडीत खात्यात. जमा करून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख 5 हजार रुपयांमधून तीन हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी पतपेढीचे कर्मचारी यांनी चहा पाणी खर्च म्हणून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख दोन हजार रुपये मात्र कर्जदारांच्या हातात दिले होते कर्ज देताना विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेचे कर्मचारी यांनी कर्जदारांचे बँक बुक आणि एटीएम कार्ड पतपेढीमध्ये जमा करून घेतले होते तसेच दिलेल्या कर्जाचा  हप्ता  तसेच शिशु उत्कर्ष ठेव. 100. दाम दुप्पट ठेव. 500 सभासद कल्याण निधी ठेव. 200 ही सर्व रक्कम जमा करून बाकी शिल्लक रक्कम 4400 रुपये कर्जाचा हप्ता म्हणून जमा करून घेत होते एकूण रुपये 5200 प्रमाणे मासिक हप्ता  प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या ...

कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...

इमेज
कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले... कल्याण: अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला गुरुवारी सकाळी ठाण्यात आणण्यात आले. विशाल गवळीला बुधवारी बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली.  कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विशाल गवळी याच्यावर पोलिसांकडून झटपट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या घ...

महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे---- राज ठाकरे

महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे---- राज ठाकरे  कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्यांच्या मदतीसाठी आलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केली. अखिलेश शुक्लाने सरकारी नोकरीचा धाक दाखवत मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य अरेरावी केली. त्यानंतर बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणावरुन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता राहत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कल्याणच्या अजमेरा सोसायटीमध्ये शेजाऱ्यांसोबत धूप लावण्याच्या वादावरुन महाराष्ट्र शासनाच्या एमटीडी विभागात काम करणाऱ्या अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांसोबत जोरदार भांडण केले होते. त्यामुळे बाजूलाच राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने अखिलेश गुप्ता याने बाहेरून गुंड बोलवून मरा...