पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

एका रात्रीत गायब झाले संपूर्ण गाव ? न सुटलेले रहस्य ?

*एका रात्रीत गायब झालेले संपूर्ण गाव: 'कुलधरा'चे न सुटलेले रहस्य*  इतिहासामध्ये अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांची उत्तरे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही आजपर्यंत शोधता आलेली नाहीत. असंच एक अंगावर काटा आणणारं आणि विचार करायला लावणारं रहस्य राजस्थानच्या वाळवंटात दडलं आहे. एकाच रात्रीत तब्बल १५०० लोक राहते घरदार सोडून अचानक गायब होतात आणि जाताना त्या जागेला एक असा शाप देतात की, त्यानंतर पुढील २०० वर्षे तिथे पाखर  देखील फिरत नाही! हे काल्पनिक चित्रपट किंवा कादंबरीचे कथानक नसून, राजस्थानमधील कुलधरा'या गावाचे जळजळीत सत्य आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक जैसलमेर शहरापासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर असलेले 'कुलधरा' हे गाव १३ व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते. हे ब्राह्मण अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि जलव्यवस्थापनात पटाईत होते. वाळवंटी भागातही त्यांनी शेती फुलवली होती. उत्कृष्ट वास्तुकलेची साक्ष देणारी दुमजली पक्की घरे, विहिरी आणि मंदिरांनी हे गाव नटलेले होते. कुलधरा आणि आसपासची अशी ८४ गावे पालीवाल ब्राह्मणांच्या समृद्धीने ओसंडून वाहत होती. साधारण १८२५ च्या सुमारास ...

स्वतःला येशू मसिहा समजत होता...* व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार;

इमेज
*स्वतःला येशू मसिहा समजत होता...*   व्हाइट हाऊसबाहेर थरार! सुरक्षा रक्षकांवर अंदाधुंद गोळीबार करणारा तरुण ठार;   *वॉशिंग्टन* :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवासस्थान असलेल्या 'व्हाइट हाऊस'च्या परिसरात शनिवारी संध्याकाळी गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणाने थेट व्हाइट हाऊसच्या सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. यावर 'सीक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. नसीर बेस्ट असे या मृत हल्लेखोराचे नाव असून, त्याच्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. *नेमका कसा झाला हल्ला?** मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास व्हाइट हाऊसपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या '१७वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया आव्हेन्यू NW' या सुरक्षा रक्षकांच्या चेक पॉइंटजवळ हा प्रकार घडला. आरोपी नसीर बेस्ट याने अचानक आपल्या बॅगेतून बंदूक काढली आणि तैनात अधिकाऱ्यांच्या दिशेने थेट फायरिंग सुरू केली. त्याने जवळपास २० ते ३० राऊंड गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या ...

बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*

इमेज
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत १३५ कुटुंबांना मदतीचा आधार*   * बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*   *( प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*   * मुंबई * : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'बहुजन संग्राम' ही सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया' या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेच्या वतीने मुंबईत अनोखा सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत १३५ किलो मिठाई तसेच १३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा शिधा, किराणा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई उपनगरातील १३५ दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील निराधार कुटुंबांना साडी-चोळी व कपड्यांचे वाटप करण्यात आले. बहुजन संग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भीमराव चिलगावकर (प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, सर्व स्तरांतून या उपक्र...

अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी

इमेज
अंबरनाथमध्ये २० एप्रिलला भव्य 'रोजगार मेळावा'; शिवसेनेचे सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्ष सुवर्णाताई साळुंके यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळणार 'ऑन द स्पॉट' नोकरी अंबरनाथ: बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी अंबरनाथमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक श्री. सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्यात पात्र उमेदवारांना 'ऑन द स्पॉट जॉब' मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेळाव्याचे सविस्तर तपशील: हा मेळावा सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. 'पीएसएन सप्लाय चेन सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीसाठी पात्रता आणि अटी: * काम: स्कॅनिंग, पॅकिंग आणि पिकिंग. कामाचे ठिकाण: आईस्क्रीम वेअरहाऊस, पाले MIDC, अंबरनाथ (पूर्व). पात्रता: फक्त पुरुष उमेदवार (वय १९ ते ३५ वर्षे). वेतन व सुविधा: १५,९०० ...

धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन**

इमेज
धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन** **उल्हासनगर:** "जो धूप में खड़े हैं हमारे लिए, आज उनके लिए हम खड़े हुए!" इसी प्रेरणादायी संदेश के साथ ज्योतिरमणि फाउंडेशन द्वारा शहर में एक सराहनीय सामाजिक पहल की गई। फाउंडेशन की ओर से उल्हासनगर कैंप नंबर 1 से लेकर कैंप नंबर 5 तक चिलचिलाती धूप में अपनी सेवाएं दे रहे यातायात (ट्रैफिक) पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। तेज धूप, धूल और लगातार ट्रैफिक के भारी दबाव के बीच ये पुलिसकर्मी बिना थके अपनी जिम्मेदारी निभाते हैं। उनके इसी समर्पण और निष्ठा के प्रति आभार व्यक्त करने के उद्देश्य से फाउंडेशन ने यह कदम उठाया। इस दौरान फाउंडेशन के सदस्यों ने न केवल चश्मों का वितरण किया, बल्कि अधिकारियों से संवाद कर उनके प्रति कृतज्ञता भी प्रकट की। यह कार्यक्रम केवल एक वितरण अभियान न रहकर समाज और सुरक्षा बलों के बीच एक भावनात्मक जुड़ाव का प्रतीक बन गया। फाउंडेशन का मानना है कि जो लोग हर दिन हमारी सुरक्षा के लिए सड़कों पर डटे रहते हैं, उनके स्वास...

तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस

इमेज
तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस उल्हासनगर: शहर की यातायात व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए कैंप नंबर 1 से 5 तक कड़ी धूप में तैनात रहने वाले ट्रैफिक पुलिस कर्मियों के प्रति आभार व्यक्त करने हेतु एक विशेष पहल की गई। मंडल 3B और ज्योतिरमणि फाउंडेशन** के संयुक्त तत्वावधान में ट्रैफिक पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को धूप से राहत देने के लिए उच्च गुणवत्ता वाले सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। कर्तव्यनिष्ठा का सम्मान** यह कार्यक्रम मंडल अध्यक्ष श्री हरेश भाटिया जी के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा, "जब हम भीषण गर्मी में अपने घरों या कार्यालयों में होते हैं, तब ये पुलिसकर्मी सड़क पर खड़े होकर हमारी सुरक्षा और सुविधा सुनिश्चित करते हैं। उनके इस निस्वार्थ समर्पण को देखते हुए यह छोटा सा प्रयास किया गया है ताकि उन्हें कार्य के दौरान थोड़ी राहत मिल सके।" समाज और सुरक्षा के बीच बढ़ा जुड़ाव वितरण के दौरान मंडल 3B के कार्यकर्ताओं और ज्योतिरमणि फाउंडेशन के सदस्यों ने ड्यूटी प...

सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*

इमेज
* सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*   * प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम*   * प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*  उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अ‍ॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आण...