पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन**

इमेज
धूप में डटे रहने वाले यातायात पुलिसकर्मियों के सम्मान में आगे आया ज्योतिरमणि फाउंडेशन** **उल्हासनगर:** "जो धूप में खड़े हैं हमारे लिए, आज उनके लिए हम खड़े हुए!" इसी प्रेरणादायी संदेश के साथ ज्योतिरमणि फाउंडेशन द्वारा शहर में एक सराहनीय सामाजिक पहल की गई। फाउंडेशन की ओर से उल्हासनगर कैंप नंबर 1 से लेकर कैंप नंबर 5 तक चिलचिलाती धूप में अपनी सेवाएं दे रहे यातायात (ट्रैफिक) पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। तेज धूप, धूल और लगातार ट्रैफिक के भारी दबाव के बीच ये पुलिसकर्मी बिना थके अपनी जिम्मेदारी निभाते हैं। उनके इसी समर्पण और निष्ठा के प्रति आभार व्यक्त करने के उद्देश्य से फाउंडेशन ने यह कदम उठाया। इस दौरान फाउंडेशन के सदस्यों ने न केवल चश्मों का वितरण किया, बल्कि अधिकारियों से संवाद कर उनके प्रति कृतज्ञता भी प्रकट की। यह कार्यक्रम केवल एक वितरण अभियान न रहकर समाज और सुरक्षा बलों के बीच एक भावनात्मक जुड़ाव का प्रतीक बन गया। फाउंडेशन का मानना है कि जो लोग हर दिन हमारी सुरक्षा के लिए सड़कों पर डटे रहते हैं, उनके स्वास...

तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस

इमेज
तपती धूप में सुरक्षा देने वाले हाथों को मिला सम्मान; ट्रैफिक पुलिस को बांटे सनग्लासेस उल्हासनगर: शहर की यातायात व्यवस्था को सुचारू बनाए रखने के लिए कैंप नंबर 1 से 5 तक कड़ी धूप में तैनात रहने वाले ट्रैफिक पुलिस कर्मियों के प्रति आभार व्यक्त करने हेतु एक विशेष पहल की गई। मंडल 3B और ज्योतिरमणि फाउंडेशन** के संयुक्त तत्वावधान में ट्रैफिक पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को धूप से राहत देने के लिए उच्च गुणवत्ता वाले सनग्लासेस (धूप के चश्मे) वितरित किए गए। कर्तव्यनिष्ठा का सम्मान** यह कार्यक्रम मंडल अध्यक्ष श्री हरेश भाटिया जी के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा, "जब हम भीषण गर्मी में अपने घरों या कार्यालयों में होते हैं, तब ये पुलिसकर्मी सड़क पर खड़े होकर हमारी सुरक्षा और सुविधा सुनिश्चित करते हैं। उनके इस निस्वार्थ समर्पण को देखते हुए यह छोटा सा प्रयास किया गया है ताकि उन्हें कार्य के दौरान थोड़ी राहत मिल सके।" समाज और सुरक्षा के बीच बढ़ा जुड़ाव वितरण के दौरान मंडल 3B के कार्यकर्ताओं और ज्योतिरमणि फाउंडेशन के सदस्यों ने ड्यूटी प...

सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*

इमेज
* सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*   * प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम*   * प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट*  उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अ‍ॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आण...

बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*

इमेज
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत १३५ कुटुंबांना मदतीचा आधार*   * बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*   *( प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*   * मुंबई * : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'बहुजन संग्राम' ही सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया' या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेच्या वतीने मुंबईत अनोखा सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत १३५ किलो मिठाई तसेच १३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा शिधा, किराणा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई उपनगरातील १३५ दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील निराधार कुटुंबांना साडी-चोळी व कपड्यांचे वाटप करण्यात आले. बहुजन संग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भीमराव चिलगावकर (प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, सर्व स्तरांतून या उपक्र...

स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*

इमेज
* स्त्रीच्या अंतर्मनातील न बोललेल्या भावनांचा शब्दबद्ध इतिहास: 'गर्भातील सावल्या'*  ​ * पुणे/प्रतिनिधी:*  स्त्री मनाच्या वेदना, तिचा संघर्ष, आशा आणि अस्तित्वाच्या शोधाचा एक अंतर्मुख प्रवास म्हणजे कवयित्री प्रतिभा विनायक पवार यांचा 'गर्भातील सावल्या' हा काव्यसंग्रह. नावाप्रमाणेच या संग्रहातील कवितांमध्ये अंधार-प्रकाश, वेदना-आशा आणि बंधन-मुक्ती यांचा एक संवेदनशील खेळ वाचकांना पाहायला मिळतो. ​ *स्त्री जीवनाचा आरसा*  ​या संग्रहातील ‘ती एक स्त्री...’, ‘स्त्री मनाचा वेध’ आणि ‘तू एक बंदिस्त स्त्री’ यांसारख्या कविता स्त्रीच्या अदृश्य यातना आणि तिच्या अफाट सहनशीलतेचे प्रभावी चित्रण करतात. कवयित्रीने स्त्री जीवनातील तडजोड, सामाजिक बंधने, पुरुषप्रधान संस्कृतीतील संघर्ष आणि स्वसन्मानाचा लढा अत्यंत प्रामाणिकपणे शब्दांत मांडला आहे. ​ * साधी पण भावस्पर्शी मांडणी*  ​या संग्रहाची भाषाशैली साधी, सरळ आणि थेट काळजाला भिडणारी आहे. केवळ शब्दांची जुळवाजुळव किंवा अलंकारिकतेपेक्षा अनुभवांची तीव्रता आणि भावनेची प्रामाणिकता याला येथे अधिक महत्त्व दिले गेले आहे. वाचक जेव्हा ही कविता...

नवे आर्थिक वर्ष, नवे नियम

इमेज
**नवे आर्थिक वर्ष, नवे नियम!* आजपासून देशात प्राप्तिकर, वेतन संहिता आणि डिजिटल पेमेंटमध्ये मोठे बदल  *नवी दिल्ली:*  आज, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये १९६१ च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याची जागा घेणारा 'नवा प्राप्तिकर कायदा २०२५', नवीन वेतन संहिता आणि डिजिटल व्यवहारांसाठी कडक सुरक्षा नियमांचा समावेश आहे.  *नवा कायदा:* आता १९६१ ऐवजी 'प्राप्तिकर कायदा २०२५' लागू झाला आहे.  *१२ लाखांपर्यंत करमुक्ती:* वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. नोकरदारांसाठी ७५,००० रुपयांची अतिरिक्त वजावट जाहीर करण्यात आली आहे.  *बदललेले फॉर्म्स:* आता फॉर्म १६ ऐवजी 'फॉर्म १३१' वापरावा लागेल. तसेच फॉर्म १३० आणि १६ अ च्या जागी नवीन प्रक्रिया सुरू होईल.  *भत्त्यांमध्ये वाढ:* मुलांच्या शैक्षणिक भत्त्याची मर्यादा प्रति महिना १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये (प्रति मुल) करण्यात आली आहे. करमुक्त जेवण कूपनची मर्यादा...

३२वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर एमआयडीसीचे उपअभियंता सुधीर कुंभार सेवानिवृत्त

इमेज
अंबरनाथमधील अति. एमआयडीसी उपविभागात निरोप समारंभ संपन्न; मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव  *अंबरनाथ (प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट):*  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अतिरिक्त अंबरनाथ उपविभागाचे उप अभियंता सुधीर कुंभार हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ३० मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त ३० मार्च २०२६ रोजी अंबरनाथ येथील 'सुदामा हॉटेल, कृष्णा पॅलेस' येथे एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कुंभार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.   *कर्तव्यतत्पर आणि अभ्यासू अधिकारी*  सुधीर कुंभार यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. लोकप्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार किंवा सामान्य कर्मचारी असो, प्रत्येकाचे प्रश्न स्मितहास्याने ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याकडे त्यांचा कल असे. मितभाषी आणि साधे व्यक्तिमत्व असूनही कर्तव्यपालनात ते तितकेच कठोर होते. विभागातील कामकाजा...