केंद्राचा मोठा निर्णय कोरोनाचे मोठे संकट वाढतं असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या परीक्षाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. करोनाच्या संकटात केंद्राच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत