केंद्राचा मोठा निर्णय कोरोनाचे मोठे संकट वाढतं असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या परीक्षाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. करोनाच्या संकटात केंद्राच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य