ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.राज्य निवडणूक आयोगाने आता नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोम्बिवली, उल्हासनगर सह महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 ते 7 जानेवारीपर्यंत सर्वच महापालिकांना सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग , अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती व प्रारूप प्रभाग रचना पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका