मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मातंग समाज संघ महाराष्ट्र
यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २२ मे २०२२रोजी साई पालखी निवारा निमगाव निघोज शिर्डी येथे करण्यात आले

महाराष्ट्रातील पहिला एकमेव मातंग समाजाचा विद्यार्थी व पालक यांचा महामेळावा चे आयोजन करण्यात आले होते
महाराष्ट्र राज्यात समाजाचे शिक्षणाचे प्रमाण दिवसे दिवस कमी होेत आहे
एका सर्वेक्षण अहवालानुसार २० टक्के मुले ही शाळेच्या पटावर नाहीत ६० टक्के मुले ही ४ थी च्या अगोदर शाळा सोडतात १५ टक्के मुले ९ वी ते १२ वी पर्यंत पोहचतात आणि फक्त ५ टक्केच मुले पदवीधर होतात
ही परिस्थिती पाहता येणारा काळ  
मातंग समाजासाठी घातक ठरणार आहे 
यावर योग्य चिंतनाची गरज आहे
मातंग समाजाच्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे
या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबराचे उदघाटन प्रा. डॉ अंबादास सगट यांनी केले 
या वेळी  संस्थापक अध्यक्ष मातंग समाज संघ महाराष्ट्र चे ॲड विक्रम गायकवाड. प्रमुख आयोजक राजेंद्र त्रिभुवन. प्रा राजेंद्र सोळसे एम डी सर.  चिटणीस महाराष्ट्र सौ निता खुडे.
संघटक महाराष्ट्र योगेश बोराडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सागर रंधवे सर यांनी केले
या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अहमदनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप