उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरण विभाग मार्फत जाहिर अवाहन

उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरण विभाग मार्फत जाहिर अवाहन 
शहर हद्दीतील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापर करणारे नागरिक यांना आवाहन करण्यात येते की भारत सरकार आधीसूचना G.S.R 682 ( E ) दिनांक 05.10.1999 अन्वये 125 dB ( A ) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे
 मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट. लिथियम आर्सेनिक. मर्क्युरी. यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे या घटकामुळे विषारी वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहे. तसेच जनहित याचिका क्र.152/ 2005 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटका विक्रेत्यांनी विस्फोटक व आधीनियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरी फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची  नाही आहे
महाराष्ट्र शासन माजी वसुंधरा अभियान 3.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानांतर्गत फटाके मुक्त. प्लास्टिक मुक्त. कचरा मुक्त. प्रदूषण मुक्त. व पर्यावरण पूरक ( ग्रीन फेस्टिवल ) सण उत्सव साजरे करावेत सदर अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा.प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सणसमारंभ मध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी
असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख उल्हासनगर महानगरपालिका यांनी केले आहे
जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप