पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल    पुणे : प्रतिनिधी सुनील वाल्हेकर  

पुण्यात गेले अनेक दिवस दुचाकी टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन सुरु आहे दुचाकी टॅक्सी बंद करण्यात याव्या, या मागणीसाठी पुण्यातील रिक्षा चालक संघटनेने 28 नोव्हेंबर रोजी रिक्षा बंद पुकारला होता. या बंदला इतर रिक्षा संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर पुण्यातील  रिक्षा चालक संघटनेने दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी रिक्षा बंद आंदोलन केले होते. आता या आंदोलनात सहभागी झालेल्या 37 रिक्षाचालक आणि संघटनांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे
पुणे पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी ‘बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती’ने पुण्यात 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत बंद पुकारला होता. हे बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या 37 रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांवर कारवाई करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे
 प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क साधा
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप