केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ  निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन
प्रतिनिधी सुनील वाल्हेकर      
पुणेः ५ मार्च २०२३

पुणे: केंद्रातील मोदी सरकारला फक्त आपल्या अदानी सारख्या मित्रांची काळजी असून सर्वसामान्यांना या महागाईचा किती त्रास होतो त्यांचं काही घेणेदेणे नाही, अगोदरच अन्नधान्याची महागाई आहे त्यात आता या गॅसच्या किमती वाढल्यात त्यामुळे सामान्य नागरिकांचं कंबरड मोडणार आहे, असे मत निलेश वांजळे,यांनी मांडले. या आंदोलनाला आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, निलेश वांजळे,
सुरेखा भोसले ,राजू परदेशी, धनंजय बेनकर,संतोष सांबरे,अनिल कोंढाळकर,अक्षय शिंदे, ऋषिकेश मारणे, विकास चव्हाण, पियुष हिंगणे,अंजना वांजळे,सुशील बोबडे,बाबासाहेब जाधव,
साहिल परदेशी, बलभीम सोनवणे,संजय पाटील, गणेश वांजळे ,माऊली ठोंबरे,अजय वांजळे,अमोल शेरेकर,उर्मिला वांजळे,सुहास पवार, चैत्राली वांजळे, वैशाली पायगुडे, शंकर पोटघन, तानाजी वांजळे, महादेव कोल्हे व इतर बरेच सामान्य नागरिक व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप