क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव

क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सव
उल्हासनगर: होली फ़ैमिली स्कूल रोड लालचक्की उल्हासनगर कॅम्प नंबर 4 या ठिकाणी गरबा रास व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  या वेळी महिला, पुरुष, तसेच लहान बालके व अनेक भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात आनंद उत्सव साजरा केला.  क्रांती महिला मंडळ आणि शिव रुद्रा संघ यांच्या वतीने नवदुर्गा नवरात्र उत्सवाचे दुसरे वर्ष साजरे करण्यात आले या वेळी सौ लता पगारे, रामजीत गुप्ता, सुरेखा विजय जळकोटे, अभिषेक मदास, कोमल तायडे, सोहम भंगाळे, मीनाक्षी बटावे, सुनीता माळी, स्वप्नील पगारे, कल्पना दिपेश, शुभम जाधव, सुजाता नगरकर, राजकुमारी गुप्ता, प्नीतू वारके,
 तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या भाविकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
गरबा दांडिया मध्ये सहभागी असलेल्या भाविकांना
एकूण ३ सन्मान चिन्ह देन्यात आली 
 २१-१०-२३ रोज़ी फॅन्सी ड्रेस ठेवन्यात आला आहें
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप