आनंदाची बातमी ९ महिन्याच्या प्रतिक्षे नंतरमुंबईतील पाहिले नाट्य गृह सुरू दामोदर नाट्य गृह ( परेल ) येथील शुक्रवार 25 डिसेंम्बर (नाताळ सुट्टी ) दुपारी 4 वाजता23 सप्टेंबर ला मुंबई तुफानपाऊस पडला आणि परेल येथील दामोदर हॉल येथे पाणी भरले आणि खूप नुकसान झाले होते तरी ही दामोदर हॉल चे संचालक मंडळ आणि दामोदर हॉल ची पूर्णआजी माजी व्यवस्थपक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर काम करून नाट्य गृह छान तयार करून सरकार च्या आदेश ची वाट पाहत बसले होते.आणि 5 नोव्हेंबर रोजी रंग भूमी दिनी आज पासून नाट्य गृह सुरूही बातमी समजली तरी पण सगळे निर्माते शांत,मुबंई सोडून बाहेर ची नाट्य गृह सुरू झाली आहेत. पण आपल्या मुंबई ही महाराष्ट्र ची राजधानी तिकडे नाट्य गृह अजून ही सुरू नाही ह्याचं वाईट वाटलं आणि एक तरी नाट्यगृह माझ्या माय बाप रसिक प्रेषक यांच्या साठी नाटक सुरू झाले पाहिजे.असा ठाम विश्वास घेऊन बुकिंग क्लार्क आणि व्यवस्था पक सचिव हरी पाटणकर हया नात्याने नाट्य गृह सुरू झाले पाहिजे म्हणूनआजी माजी व्यवस्थापक .बाबू राणे,पाटील साहेब. आणि दामोदर नाट्य गृह चे सोशल सर्व्हिस लिंगचे संचालक श्री. आनंद माईणकर - अध्यक्ष श्री. विजय वर्टी - ऊपाध्यक्ष श्री. चंद्रकांत खोपडे - सचिव यांच्या बरोबर चर्चा करून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी शुक्रवार 25 डिसेंबर हया दिवसा पासून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी सुरू करत आहोत सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत.मुबंई मधील पाहिले नाटय गृह सर्व महाराष्ट्र सरकार नि दिलेले नियमावली पाळून आणि माननीय मान्य वरयांच्या उपस्थित तदामोदर नाट्य गृह सुरू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप