नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेतला तरुणांनी..गेल्या 2 वर्षात दर रविवारी न चुकता बदलापुर उल्हास नदी चौपाटी किनारा स्वच्छ करणारे युथ ऑफ टुडे संस्थे च्या युवकानी आज रविवार 28 मार्च रोजी अम्मूकेअर चेरिटेबल ट्रस्ट व लुनार फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पुर्व खदान येथील तलाव ज्यात घाणी चे साम्राज्य पसरले होते, ते तलाव मिळून स्वच्छ केले.खरोखरच, नदी-तलाव स्वछते चा ध्यास घेणाऱ्या ह्या युवकांचे कौतुक सामाजिक संघटना करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत