कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये याकरिता शहरात कडक बंदोबस्त. दिनांक १५एप्रिल २०२१. कल्याण मध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन. ठीक ठिकाणी . रस्त्यावर बंदी गेट लावण्यात आले व प्रत्येक चौकात काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आला . मागील वर्षी कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर पेक्षा अधिक होती त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता. कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये. यासाठी पर्याप्त उपाय योजना करण्यात आलेली आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत