नदीपात्रात केमिकल प्रदुषण मुळे हज़ारों मासे मृतअंबरनाथ ग्रामीण क्षेत्रात मलंगगड व तावली च्या डोंगरातून वाहणारी मुकी गवर नदी जी पुढे जाऊन कासाडी नदीचे रूप घेते, ह्या नद्या ब्राम्हण करवले व आसपास चे ग्रामस्थ, शेतकरी व जीवश्रुष्टि साठी जीवनदायी आहेत, 10 गावासाठी ह्या नदीचे पाणी उपयोगात घेतले जाते,परंतु तिथे असलेल्या कम्पनी मुळे उगमस्थानी रसायन केमिकल सोडले जात असल्याने प्रदूषण झाल्यामुळे हज़ारो मासे व अन्य जलचर मृत झालेले दिसत आहेत, कृपया संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी नदी मित्र विकास पाटील व ग्रामस्थ करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन