नदीपात्रात केमिकल प्रदुषण मुळे हज़ारों मासे मृतअंबरनाथ ग्रामीण क्षेत्रात मलंगगड व तावली च्या डोंगरातून वाहणारी मुकी गवर नदी जी पुढे जाऊन कासाडी नदीचे रूप घेते, ह्या नद्या ब्राम्हण करवले व आसपास चे ग्रामस्थ, शेतकरी व जीवश्रुष्टि साठी जीवनदायी आहेत, 10 गावासाठी ह्या नदीचे पाणी उपयोगात घेतले जाते,परंतु तिथे असलेल्या कम्पनी मुळे उगमस्थानी रसायन केमिकल सोडले जात असल्याने प्रदूषण झाल्यामुळे हज़ारो मासे व अन्य जलचर मृत झालेले दिसत आहेत, कृपया संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी नदी मित्र विकास पाटील व ग्रामस्थ करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत