प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रभारी राणी अगरवाल व उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ने वाढवलेल्या इंधन दरवाढ तसेच महागाई च्या विरोधात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने नेताजी चौक ते श्रीराम पेट्रोल पंप सायकल यात्रा काढून भा ज प सरकारने वाढवलेल्या महागाई चा निषेध व्यक्त केला यावेळी शहर अध्यक्ष रोहित साळवे . साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके. सफाई कामगार प्रदेश अध्यक्ष राधाचरण कारोतिया . महादेव शेलार, विशाल सोनवणे, दीपक सोनोने ,डॉ आझाद शेख , NSUI अध्यक्ष रोहित ओव्हाळ, अनिल सिन्हा , मनोहर मनुजा ,चिराग फक्के. तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांना विठ्ठलवाडी पोलीसानी ताब्यात घेतले व काही वेळात पुन्हा सोडून देण्यात आले या वेळी शंकर आहुजा, मनोज मिसळ, आशेराम टाक , वज्जिरुद्दिन, रवी बजाज,राजेश मल्होत्रा, दीपक सोनोने, महेश मीरानी, बाळू पगारे, अमित डेरावली, किशोर उदासी, पवन मीरानी, आशिष कदम, निलेश केदार, संतोष मिंडे , विलास डुबे , राजू वानखेडे, सुशांत कांबळे, निलेश सोरटे, आकाश बिरारे, संदीप बिरारे , सुरेश काजळे, अनिल यादव, अमित चौहान, भगवान तायडे, गणेश मोरे सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप