अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक– सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन यांच्या वतीने महाड तालुक्यातील तळीये (कोंडळकर वाडी) दरड दुर्घटनेतून बचावलेल्या२५ कुटुंबांना प्रत्येकीदोन बर्नरची शेगडी + ५ लिटर चे कुकर आणि बकेट तसेच इतर गृह उपयोगी साहित्याची मदत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके,जिल्हा परिषद सदस्य. मनोज काळीजकर,माजी तालुका प्रमूख तुळशीराम पोळ,स्थानिक ग्रामस्थ. व वरंध संपर्क प्रमुख – नथुराम कोंडाळकर ,आनंद यादव उपस्थित होते. मदतकार्यात सौ.नंदिनी शेलार,Jogger's क्लब चे राजकुमार जमखडीकर, निलेश झांजे,रामदास नरे, गोविंद शेडगे, नंदू शेलार,बाबू झांजे,सार्थक साळुंके, यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा