अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक– सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन यांच्या वतीने महाड तालुक्यातील तळीये (कोंडळकर वाडी) दरड दुर्घटनेतून बचावलेल्या२५ कुटुंबांना प्रत्येकीदोन बर्नरची शेगडी + ५ लिटर चे कुकर आणि बकेट तसेच इतर गृह उपयोगी साहित्याची मदत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके,जिल्हा परिषद सदस्य. मनोज काळीजकर,माजी तालुका प्रमूख तुळशीराम पोळ,स्थानिक ग्रामस्थ. व वरंध संपर्क प्रमुख – नथुराम कोंडाळकर ,आनंद यादव उपस्थित होते. मदतकार्यात सौ.नंदिनी शेलार,Jogger's क्लब चे राजकुमार जमखडीकर, निलेश झांजे,रामदास नरे, गोविंद शेडगे, नंदू शेलार,बाबू झांजे,सार्थक साळुंके, यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप