उल्हासनगर महानगरपालिका चे जबाबदार अधिकारी अखेर गेले कुठे ? उल्हासनगर महानगरपालिका च्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमी रिकाम्या का ?असतात. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त रजेवर आहेत. तर उपआयुक्त हजर नाहीत ?. तसेच लेखा अधिकारी व आरोग्य अधिकारी सुद्धा हजर नाहीत ?. उल्हासनगर महानगरपालिका मनसे युनियन संघटना चे दिलीप थोरात यांनी उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या. वाढ पगार. तसेच सातवा वेतन चा थकित वेतन तसेच कर्मचारी यांच्या अनेक मागण्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात मनसे युनियनचे दिलीप थोरात आणि त्यांचे सहकारी कार्यालयात गेले असता कार्यालयात एक ही जबाबदार अधिकारी हजर नसल्याची माहिती पत्रकारांना देऊन जबाबदार अधिकारी यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली . उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत उल्हासनगर महानगर पालिकेचे कर्मचारी यांना नवीन वर्षात वाढ पगार मिळेल असी आशा होती परंतु कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्या मुळे कर्मचाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि पगारात सुद्धा लावण्यात आला परंतु सातवा वेतनाची थकित रक्कम तीन टप्प्याने देण्याचे आदेश असताना सुद्धा एका ही टप्प्याची थकित रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागचे नेमके कारण म्हणजे उल्हासनगर महानगरपालिका ला जबाबदार अधिकारीच नाहीत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप