उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत

उल्हासनगर मध्ये दीव्यांग बांधवांच्या मुलांना मिळाली पाच एन जी ओ च्या माध्यमातून मदत
दिनांक २८ मार्च २०२२ रोजी सिमरन सेवा एनजीओ. आई फाउंडेशन. ब्लेंड वेल्फेअर असोसिएशन. पप्पू कलानी सेवा केंद्र फाउंडेशन. आणि रक्षक फौंडेशन. यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर ३ खत्री निवास या ठिकाणी कोलगेट सुजया फाउंडेशन रेनोवेट इंडिया तर्फे दिव्यांग पालकांच्या मुलांना ई लर्निंग ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून.  १ शाळेची बॅग. ४ रजिस्टर. १ कंपास बॉक्स. वाटप करण्यात आले 
या वेळी आलेल्या दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या बालकांना जेवण वाटपाची व्यवस्था मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने करण्यात आली होती
 या वेळी सिमरन सेवा एनजीओ चे संस्थापक राज कुमार शर्मा. ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक जगदीश भाई पटेल. श्रीमती पटेल. आई फाऊंडेशन विश्वास आधाराचा या संस्थेचे
राकेश सोनवणे, महेश सोनवणे, रूचिता जाधव. तसेच रक्षक फाऊंडेशनचे कुलदीप आयलसिंघानी. आणि पप्पू कालानी सेवा केंद्र फाउंडेशनचे पदाधिकारी. लतिश सुखेजा व जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरि आल्हाट. समेत अनेक मान्यवर उपस्थित होते
      ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप