पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा

पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा
 प्रभाग क्रमांक 15 मध्ये जाणवत असलेल्या पाणीटंचाई, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा आणि अनियमितता होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 15 तर्फे उल्हासनगर महानगरपालिकेवर दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी पाणीटंचाईच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला,. प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत