पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा

पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा
 प्रभाग क्रमांक 15 मध्ये जाणवत असलेल्या पाणीटंचाई, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा आणि अनियमितता होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 15 तर्फे उल्हासनगर महानगरपालिकेवर दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी पाणीटंचाईच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला,. प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.