महाशिवरात्री निमित्त प्रसाद वाटप कार्यक्रमास शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद

महाशिवरात्री निमित्त प्रसाद वाटप कार्यक्रमास शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद
अंबरनाथ : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नगरसेवक सुभा उपष साळुंके, संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या वतीने यात्रेकरूं, शिवभक्तासाठी 150 कि. उकडलेले शेंगदाणे, 100 किलो शेव बुंदी तसेच 500 लिटर थंड बिसलेरी पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले
रोटरी क्लब हॉल समोरील चौकात उभारलेल्या सेवा स्टॉल अर्थात प्रसाद वाटप उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आले 
प्रसाद वाटप करताना शिवसेना कार्यकर्ते, संवाद फाऊंडेशन व जॉगर्स क्लब च्या सदस्यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार जमखंडिकर,भाऊ केंगरे, चंद्रकांत फाळके,विलास शेट्ये, गोविंद शेडगे, सुमित बनसोडे,सुनिल देशपांडे,सार्थक साळुंके,तुषार बिवलकर सौ. प्रतिभा पाटील,रुपाली मोरे,आशाताई शेकोकरे,मनिषा मासाने,सुनिता रघुनाथन,सुषमा आचरेकर,कल्पना पलंगे,उषाताई गायकवाड,नंदा देशपांडे,मानसी साळुंके यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, शिवसेना महिला आघाडीच्या सौ.लिना सावंत,अनिता लोटे,सुषमा रसाळ,डॉ.श्रीकांत गर्जे,उद्योजक संदिप तेलंगे,गुणवंत खरोडिया , निलेश झांजे,मंगेश पाडगांवकर,निलेश विसपुते, भगवान सोलंकी,श्रीमती पौर्णिमा जावळे,सौ.कविता कबरे तसेच पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप