सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..!

सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..!
अंबरनाथ दिनांक 29मार्च 2024
(प्रतिनिधी ज्योती पवार)
संवाद फाऊंडेशन अध्यक्षा -सौ. सुवर्णा साळुंके यांनी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक तसेच महिला सबलीकरण व सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले,हजारो महिला, घरकाम करणाऱ्या महिला,मुली व युवक इत्यादिना विविध शासकीय योजनेचा थेट लाभ देण्यात सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व सहकार्य केले.याबध्दल तितिक्षा फाऊंडेशन च्या वतीने माजी Women's Acheivement Awards ने सन्मानित करण्यात आले. 
यावेळी उ म. पा.माजी महापौर सौ.मीना आयलानी, माजी नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा कबरे,
आयोजिका,अध्यक्षा - कु.पायल कबरे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप