ईशान कॉम्पुटर ट्रेनिंग सेंटर चे वतीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सविधान ची मुख्य प्रति देऊन सन्मान करण्यात आला तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान याबाबत महत्त्व पटवून दिले........................................................................... दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी गरजू मुला-मुलींना शासनाकडून शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला होता त्या धनादेशाचे वाटप 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते त्यापैकी शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रूपे 1000 चा चेक वाटप करण्यात आला......................................................................... यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय राजेंद्र चौधरी साहेब. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संविधानाची प्रति आणि धनादेश चेक वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बागुल साहेब यांनी केले. या वेळी माननीय निकम साहेब. जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे वरिष्ठ प्रतिनिधी माननीय जगन्नाथ जावळे. तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ......,..........................या कार्यक्रमाचे आयोजन ईशान कम्प्युटर ट्रेनिंग चे शाखा संचालक सौ प्रांजली अरुण मोरे तसेच माननीय अरुण मोरे यांनी केले........................................................................... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप