जनहित न्यूज महाराष्ट्रदिनांक २८ डिसेंबर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष, पक्षप्रमुख, राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या विचारांना अनुसरुन तसेच पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.स्वप्निलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख मा. शरद सोनावणे साहेब व वरिष्ठांच्या आशीर्वादाने मा. रविभाऊ डोईजड साहेब यांची अंबरनाथ तालुका अध्यक्ष पदी तसेच मा. सुभाष थोरात साहेब यांची अंबरनाथ तालुका उपाध्याक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, बदलापूरच्या वतीने त्यांना अभिनंदन वपुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्याजनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत