जनहित न्यूज महाराष्ट्रदिनांक २८ डिसेंबर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष, पक्षप्रमुख, राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या विचारांना अनुसरुन तसेच पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.स्वप्निलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख मा. शरद सोनावणे साहेब व वरिष्ठांच्या आशीर्वादाने मा. रविभाऊ डोईजड साहेब यांची अंबरनाथ तालुका अध्यक्ष पदी तसेच मा. सुभाष थोरात साहेब यांची अंबरनाथ तालुका उपाध्याक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, बदलापूरच्या वतीने त्यांना अभिनंदन वपुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्याजनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप