अंबरनाथ येथील रिक्षाचालक-मालक संघटनेचे शहराध्यक्ष अशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.

अंबरनाथ येथील रिक्षाचालक-मालक संघटनेचे शहराध्यक्ष अशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.                     प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली     जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील    यांच्या आदेशानुसार अंबरनाथ तालुका अध्यक्ष माननीय रविभाऊ डोईजड. तालुका संपर्क प्रमुख शरद सोनवणे. अंबरनाथ शहराध्यक्ष प्रीतम सिशोदे  . उल्हासनगर शहराध्यक्ष प्रधान पाटील. तसेच बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनवणे. यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र रिक्षा पंचायत घाडगे नगर साईबाबा रिक्षा चालक मालक संघटना शहराध्यक्ष आशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यानी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ तालुका अध्यक्ष माननीय रविभाऊ डोईजड यांनी दिली.                      ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र. अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप