महा शिवरात्री निमित्त ओम साई फायनान्स चे वतीने भाविकांना प्रसाद वाटप

उल्हासनगर                      दिनांक ११मार्च२०२१.                       ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या वतीने महा शिवरात्री निमित्त प्रसाद वाटप...       देशात महा शिवरात्री सन साजरा केला जातो . सध्या अंबरनाथ येथील शिव मंदिर या ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये असे आदेश फलक अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ उल्हासनगर मधील शिव मंदिर या ठिकाणी लावले होते. त्याचे पालन सुद्धा नागरिकांनी केले.. ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड प्रत्येक वर्षी शिव मंदिर मध्ये जावून पूजा अर्चना करतात आणि ओम साई फायनान्स चे ऑफिस समोर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करतात परंतु ह्या वर्षी शिव मंदिर मध्ये भाविकांना गर्दी करू नये असे आदेश देण्यात आले असल्या मुळे भाविकांची. संख्या म्हणजे शून्य च म्हणावी तरी चालेल. पूर्ण शहरात महा शिवरात्री निमित्त जत्रा भरलेली असते.. या वर्षी मात्र शिव भक्तांनी राहत्या घरी महा शिवरात्री सन साजरा केला त्या निमित्ताने ओम साई फायनान्स चे संचालक राजेश गायकवाड आणि विजय गायकवाड यांनी स्थानिक नागरिक यांच्या साठी प्रसाद वाटप केला . या वेळी शेकडो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप