भारत राजवानी (गंगोत्री )यांच्या सभागृहनेता फंडातून भव्य हायमास्ट लाईटचे उद्घाटन दि.४/४/२०२१ रोजीडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी उल्हासनगर 4 परिसरातील नागरिकांसाठी विकास रतन खरात यांच्या प्रयत्नातून. भारत राजवानी (गंगोत्री )यांच्या सभागृहनेता फंडातून भव्य हायमास्ट लाईटचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती *हरकिरण कौर (सोनिया) धामी मॅडम, (जिल्हाध्यक्षा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.* भारत राजवानी (गंगोत्री ) सभागृह नेता तथा प्रदेश चिटणीस.सुनिता बगाडे मॅडम, नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.वैशाली रतन खरात,समाजसेविका.शारदाताई अंभोरे, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.कल्पनाताई साळवे, महासचिव राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी.अनिल बंगाळे अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.रमाताई भालेराव, महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.राजेश गवई, अध्यक्ष जितेंद्र आव्हाड विचारमंच. शेकडो सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांच्या उपस्थित भव्य हाय मास्ट लाईट चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप