लॉक डाऊन मुळे पर प्रांतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. ............................................................. सध्या महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन चे वारंवार येणारे नवं नवे आदेश. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पाहून परप्रांतीय नागरिकांना मागील वर्षाचे लॉक डाऊन आठवत असेन. त्या मुळेच त्यांनी सावधगिरी बाळगली आहे असे दिसत आहे. येणाऱ्या काळात सरकार कडून कोणता निर्णय येईल हे मात्र कोणाला ही सांगता येणार नाही. सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत असून. महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण कसे करता येईल ही उपाय योजना करीत आहे. बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा होत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जास्त असल्या मुळे कुठे तरी कमी पडत आहे हे जाणून आहे. त्या साठी महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण आणण्या साठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.. महाराष्ट्रातील नागरिक आणि व्यापारी वर्ग सुद्धा बऱ्या पैकी सहकार्य करत आहेत. मात्र . परप्रांतीय नागरिक यांच्यातच भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ह्या चित्रातून दिसत आहे. तेव्हाच अनेक जंक्शन रेल्वे स्टेशन वर परप्रांतीय नागरिक यांची मायदेशी परत जाण्या साठी गर्दी दिसत आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन