लॉक डाऊन मुळे पर प्रांतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. ............................................................. सध्या महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन चे वारंवार येणारे नवं नवे आदेश. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पाहून परप्रांतीय नागरिकांना मागील वर्षाचे लॉक डाऊन आठवत असेन. त्या मुळेच त्यांनी सावधगिरी बाळगली आहे असे दिसत आहे. येणाऱ्या काळात सरकार कडून कोणता निर्णय येईल हे मात्र कोणाला ही सांगता येणार नाही. सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत असून. महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण कसे करता येईल ही उपाय योजना करीत आहे. बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा होत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जास्त असल्या मुळे कुठे तरी कमी पडत आहे हे जाणून आहे. त्या साठी महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण आणण्या साठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.. महाराष्ट्रातील नागरिक आणि व्यापारी वर्ग सुद्धा बऱ्या पैकी सहकार्य करत आहेत. मात्र . परप्रांतीय नागरिक यांच्यातच भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ह्या चित्रातून दिसत आहे. तेव्हाच अनेक जंक्शन रेल्वे स्टेशन वर परप्रांतीय नागरिक यांची मायदेशी परत जाण्या साठी गर्दी दिसत आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप