राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन

 नगरसेवक .सुभाष साळुंके यांच्या संवाद जनसंपर्क कार्यालय येथे
 राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन केले.


अंबरनाथ येथील कृष्णनगर,शिवाजीनगर, वडारवाडी सोमेश्वर मंदिर परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा,

महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या कल्याण येथील कार्यालयात 4थ्या टप्प्यात 259 अर्ज भरून लेबर ऑफीसर च्या उपस्थितीत पडताळणी करून घेतली, त्यांपैकी आज जिजाऊ जयंती निमित्त ५० घरेलू कामगार महिलांना महाराष्ट्र शासन नोंदणी प्रमाणपत्र  वाटप करण्यात आले. 

यापूर्वी नोंदणी केलेल्या 350 घरकाम करणाऱ्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सौ. सुवर्णा साळुंके यांनी 
नगरसेवक 
 सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने केले.

यावेळी शिवसेना महिला विधानसभा संघटक सौ. मालतीताई पवार, विभाग संघटक सौ. सुषमा रसाळ, संवाद फाऊंडेशन सदस्या सौ. नंदा देशपांडे, आशाताई शेकोकारे, सौ. वैशाली शेलार, सौ.मनिषा मसणे, सौ. सुषमा आचरेकर, सौ.सुनिता रघुनाथन, सौ.सुनिता अरगडे,सौ. राखी पार्टे, उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे आयोजन संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी केले होते

ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप