राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला. वंचित बहुजन महिला आघाडी मार्फत संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमात महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी. सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ या ठिकाणी संपन्न झाला या महोत्सवात महिलांसाठी. कबड्डी.धावणी. दोरी उडी.स्मरणशक्ती.बकेट बॉल.संगीत खुर्ची.वेशभूषा.उखाणे.भाषण.खो खो. तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच मुले, पुरुष व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम.डान्स.कराओके साँग. आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला या वेळी शेकडो पेक्षा अधिक महिलांनी स्पर्धे मध्ये सहभाग घेतला या महोत्सवाला अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली अशी माहिती महिला अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल...
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार.. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी या कर्जदारांवर लादले कर्जापेक्षा चारपट अधिक व्याज . उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी सन 2011 मध्ये विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेमधून एकूण दीड लाख रुपये कर्ज घेतले होते कर्जदारांकडून तीस हजार रुपये शेअरचे आणि पंधरा हजार रुपये बुडीत खात्यात. जमा करून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख 5 हजार रुपयांमधून तीन हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी पतपेढीचे कर्मचारी यांनी चहा पाणी खर्च म्हणून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख दोन हजार रुपये मात्र कर्जदारांच्या हातात दिले होते कर्ज देताना विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेचे कर्मचारी यांनी कर्जदारांचे बँक बुक आणि एटीएम कार्ड पतपेढीमध्ये जमा करून घेतले होते तसेच दिलेल्या कर्जाचा हप्ता तसेच शिशु उत्कर्ष ठेव. 100. दाम दुप्पट ठेव. 500 सभासद कल्याण निधी ठेव. 200 ही सर्व रक्कम जमा करून बाकी शिल्लक रक्कम 4400 रुपये कर्जाचा हप्ता म्हणून जमा करून घेत होते एकूण रुपये 5200 प्रमाणे मासिक हप्ता प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या ...
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, "भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद