सोहम फाऊंडेशन ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट

सोहम फाऊंडेशन  ,रेनोव्हर्ट इन्डिया च्या सयुक्त विद्यामाना ने  दिव्यांग बांधवा च्या पाल्यांना मिळाला शैक्षणिक किट 
२८/मार्च/२२ रोजी  एस एच एम डिग्री कॉलेज नेताजी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये दिव्यांग बांधवानच्या मुलांन साठी शैक्षणिक साहित्य किट चे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले  या वेळी सुंदरम तर्फे नवीन विकसीत केलेला अभ्यासक्रम अर्थातच study App ही मुलांना देण्यात आला                       
या वेळी  रेनोव्हर्ट इन्डिया तर्फे केव्हिन सर उपस्थित होते 
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सोहम फाऊंडेशन NGO चे अध्यक्ष  .राजेंन्द्र देठे जनसंपर्क प्रतिनिधी नारायण वाघ. महिला प्रतिनिधी श्रीमती.मीना फर्डे ,सौ.उषा वाघ ,सौ.कविता देठे ,सौ.सुनिता मांडवे ,सौ.करुणा लेदे,सौ.जया गंगावणे ,सौ.माया ढगे.,सौ.वैशली पोळ ,रविंन्द्र ढगे .लक्ष्मण बोराडे .संतोष गायकवाड .राजु भालेराव . कुमार बाळकृष्ण उर्फ आदित्य आल्हाट तसेच जनहित न्यूज चँनल चे मुख्य संपादक.हरी  आल्हाट यानी विशेष प्रयत्न केले 
या वेळी विशेष सहकार्य नगरसेविका ,सौ.रेखा ठाकूर. मुख्याध्यापिका सौ.किरन मँडम यांचे बहुमुल्य सहकार्य मिळाले.       
       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप