नालेसफाई कराअन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा

नालेसफाई करा
अन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
 प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र.१३ लालचक्की, अंबिका, संभाजी चौक व सुभाष टेकडी या संपूर्ण विभागात नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही.
सदरची नाले सफाई त्वरित करावीत !
अन्यथा आंदोलन केले जाईल.
 मनसेचा इशारा
नालेसफाई होऊनही परंतु व्यवस्थित साफ न केल्याने प्रभाग क्र.१३ मध्ये विशेषतः ज्योती कॉलोनी, श्री कृष्ण कॉलनी, पाचपांडव कॉलनी या भागात दरवर्षी नाल्याचे पाणी पावसाळ्यात आजूबाजूच्या घरात शिरत आहेत आणि आता तर नालेसफाई अद्याप जराही झालेली नाहीत त्यात पावसाळा जवळ आलेला आहे. नालेसफाई झाली नाही तर पुढची परिस्थिती अत्यंत भयानक असेल. ज्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.
त्यानुषंगाने संपूर्ण प्रभाग क्र.१३ मधील मोठे व छोटे नाल्यांची नालेसफाई चांगल्या दर्जाची व्हावी ही मागणी 27.05.2022 रोजी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांस करण्यात आलेली आहे.
        ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप