उल्हासनगर मध्ये पहिल्याच पावसात मुख्य रस्ता झाला जलमय

उल्हासनगर मध्ये पहिल्याच पावसात मुख्य रस्ता झाला जलमय
दिनांक 24 जून 2022
 दृश्य आहे शांतीनगर शमशान भूमी चौक कल्याण अंबरनाथ रोड उल्हासनगर ३ येथील हा रस्ता आहे याचं रस्त्यावरून लाखो वाहने रोज ये जा करीत असतात
कल्याण अंबरनाथ रोड वरून दिवसाला शेकडो एम्बुलेंस गाड्या पेशंट ला घेऊन ये जा करीत असतात नेमके त्याच रस्त्यावर पहिल्याच पावसात  पाणी साचल्याने वाहन चालक व रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करत पाण्यातून प्रवास करावा लागला ?
उल्हासनगर महानगरपालिका चे संबधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष केंद्रित करून योग्य उपाय योजना करावी अन्यथा या पुढे येणाऱ्या मुसळधार पावसात उल्हासनगर शहरात रस्त्यावर पाणी साचून जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल