डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन संपन्न

डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन  संपन्न
उल्हासनगर मधील डॉ जानू मानकर हे सतत गोरं गरीब नागरिकांच्या मदती साठी पुढाकार घेत आहेत
 दिनांक २६ जून २०२२ रोजी उल्हासनगर केंप नंबर ४ मानेरे गावं रोड एस एस टी कॉलेज समोर आर्या हॉस्पिटल चे उदघाटन करण्यात आले
या पूर्वी उल्हासनगर अशेळे गावं या ठिकाणी त्यांचे लीलावती हॉस्पिटल असून आर्या हॉस्पिटल हे त्यांचे दुसरे मोठे हॉस्पिटल आहे
डॉ जानू मानकर यांच्या कडून जनहित न्यूज महाराष्ट्र ने माहिती घेतली असता त्यांनी माहिती दिली की उल्हासनगर शहरात गोरं गरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना मोठं मोठ्या हॉस्पिटल चा खर्च भागवता येत नाही ह्याच उद्देशाने आर्या हॉस्पिटल उभारण्यात आले आहे गोरं गरीब जनतेला या हॉस्पिटल मध्ये कमीत कमी खर्चात इलाज करता येणारं असल्याची माहिती डॉ जानू मानकर यांनी दिली आहे       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप