उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा

उल्हासनगर मधील सिमरन सेवा NGO.चे संस्थापक राजकुमार शर्माजी यांचा वाढदिवस साजरा

सिमरन सेवा संस्थेचे संस्थापक राजकुमार शर्मा यांच्या वाढ दिवसाचे औचिते साधून गरीब गरजू लोकांना अन्नधान्य व लहान मुलांना कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आला व उल्हासनगर केंप नंबर 5 येथील वृध्द आश्रम मध्ये मदत कार्य करून वाढ दिवस साजरा करण्यात आला तसेच त्यांच्या कार्यालयात केक कापुन वाढ दिवस साजरा करण्यात आला 
या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट यांनी राजकुमार शर्मा यांच्या कार्याचे कौतुक करून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच अंध हितकारी संस्थेचे जगदीश पटेल यांनी शर्मा यांच्या केलेल्या कार्याचे महत्त्व पटवून दिले व वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नागरिक दादा भगतराम यांनी शर्मा यांना पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिला
समाज सेवक आनंद गांगुर्डे यांनी तसेच अभिषेक मोरे यांनी उपस्थित राहून शर्मा यांना शुभेच्छा दिल्या
या वेळी देविदास भारवानी. धनराज माखीजा. कुलदीप आयलसिंघानी. उपस्थित होते
 ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप