माजी सैनिक योध्दा तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न

माजी सैनिक योध्दा 
तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न 
उल्हासनगर २८ जुलै २०२२
उल्हासनगर शहरातील  राहणारे  योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांनी १९९०  पासून २००१ पर्यंत सैन्य दलात पॅराशुट रेजिमेंट २ स्पेशल फोर्स कमांडो म्हणून देशाची सेवा केली असून  जम्मू काश्मीर या  ठिकाणी युद्धामध्ये ब्लास्ट झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले  मात्र  त्यांचे धैर्य आणि धाडस खचले नाही सध्या तानाजी ज्ञानदेव पवार हे माजी सैनिक  हे  उल्हासनगर या ठिकाणी आपल्या परिवारासोबत राहत आहे  म्हणून त्याच्या सत्कार  सोहळा हा  दि.  २८  जुलै २०२२ रोजी उल्हासनगर - ५ मध्ये तहसिदार कार्यालय जवळ   जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल च्या वतीने संपादक हरी चंदर आल्हाट. यांच्या हस्ते तानाजी पवार यांचा सन्मान आणि  सत्कार करण्यात आला 
 या सत्कार सोहळा  प्रसंगी नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, उल्हासनगर  सेतू विभागाचे  सहदेव सूर्यवंशी, राजेंद्र सानप  दैनिक सम्राट चे उपसंपादक  रविद्र धांडे, पत्रकार  अशोक  एफ शिरसाट,  हर्षद पठाडे, आबासाहेब साठे,समाजसेवक केशव लोणारे, यतीन मोरे, तसेच रवी पवार, किशोर आल्हाट, नितीन राजोरीया, अशोक छोकर, प्रवीण नाईकवाडे, मीनल निकाळजे, स्टॅनली रोंदिया प्रियवंदा गांगन,महिला समाज सेविका अलका जगताप, रेखा शेलार , सुनिल साळुंके, पवार ,  यांच्यासह  समाज सेविका आदी  मान्यवर  यावेळी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप