अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले

अभिनेत्री राजश्री काळे यांना सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते,महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद : महाराष्ट्र मीडिया तर्फे प्रजासत्ताक दिन व दर्पण दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आयडियल पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार महाराष्ट्र आयडियल पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, सिने अभिनेत्री, कला एवं सामाजिक कार्य मुंबई,राजेश्री चंद्रकांत काळे, यांना महाराष्ट्र आयडियल  पुरस्कार 2023 सिने अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले, सिने अभिनेत्री राजेश्री चंद्रकांत काळे,यांनी महाराष्ट्र मिडिया चे आभार व्यक्त केले
राजेश्री काळे यांनी अनेक चित्रपट व नाटकात आपल्या भूमिका साकारल्या असून सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या ठिकाणी राहत असलेल्या राजेश्री काळे यांनी,चित्रपट लढा शिक्षणाचा,बाळभीमराव,तसेच अनेक चित्रपट आणि नाटकं,पती सगळे उचापती,डार्लिंग डार्लिंग, स्वामी समर्थ,साईलीला,बुवा तिथे बाया,धूमशान,आग्ररी नाटक,मामा येरा झायला 
तसेच अनेक मालिका,शॉर्ट फिल्म मध्ये आपल्या भूमिका साकारल्या आहेत
अभिनेत्री राजेश्री काळे यांना कलाक्षेत्रातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत, राजेश्री काळे ह्या सध्या जनहित न्युज महाराष्ट्र  चैनेलवर निवेदिका.सूत्रसंचालिका म्हणून जनहिताचे कार्य करीत असून, सामाजिक कार्याकडे त्यांची ओढ अजूनही कायमच आहे 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप