धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम

धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" च्या कार्यक्रम
अंबरनाथ प्रतिनिधी
आस्ताना धर्मगुरु हजरत पीर हाफिजशाह वारसी बाबा फकीर बारगाहा वारीसपाक देवाशरीफ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने धर्म गुरू सुफी संत दरबार फकीर मस्तानशाह वारसी बाबा सर्व धर्म समभाव की अमिट छाँप अंबरनाथ पश्चिम जावसई गाँव ठाकुर पाडा या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदा ही "भंडारा व कव्वाली" चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांसाठी भंडारा कार्यक्रमाची सुरुवात सकाळीपासून करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी वारीस बाबाच्या दरबारात कव्वालीचे शानदार सुफी कलाम सादर करण्यात आले. या भंडारा व कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वागणी तसेच इतर ठिकाणाहून भाविकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप