कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण

कंजारभाट समाजातील बांधवांनी जातीचे दाखले मिळावे या करिता अंबरनाथ तहसील कार्यालयावर केले उपोषण केले उपोषण
अंबरनाथ प्रतिनिधी
समाजाच्याविकास व प्रगती करिता शिक्षण महत्त्वाचे आहे शिक्षण घेण्याकरिता व शासकीय सवलतीसाठी जातीच्या दाखल्याची गरज भासते याच अनुषंगाने दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी कंजारभाट समाजातील 117 लोकांच्या दाखल्याचे अर्ज अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी सादर केले असताना ही जातीचे दाखले देण्यासाठी संबधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने. दिनांक 13 मार्च 2023 रोजी कंजार भाट समाज सामाजिक संस्थेच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात आले अशी माहिती कंजार भाट समाज सामाजिक संस्था अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी दिली या वेळी सल्लागार शेखर अभंगे, केवल अभंगे,कैलाश गुमाने, गणेश तमायचिकर, सागर गागडे, भिमराव इंगोले, सुंदर डांगे, विशाल गारुंगे, धनराज डांगे, पप्पू अभंगे, आनंद तामायचीकर, संगम गारूंगे, समर्थ तमायचीकर, गणेश नेतले, हेलन तमायाचिकर, दिपा तामचेकर, शारदा अभंगे, अतिश इंद्रेकर, उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 
संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप