१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप

१२५ विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड साठी ऑनलाईन आयडियल स्टेडिॲपचे वाटप  
डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ पलावा यांच्यावतीने लोढा हेवन, डोंबिवली येथील आदर्श पब्लिक हायस्कूल इंग्लिश स्कूलच्या १२५ विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी (महाराष्ट्र राज्य बोर्ड) साठी ऑनलाइन आयडियल स्टडी ॲप चे वाटप करून मोलाचे कार्य केले

या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आरटी लएन शैलेश गुप्ते, यांचे आभार व्यक्त करण्यात आले 
आर टी एन वैरावण, आणि लक्ष्मी वैरावण, तसेच तमिळ समाजाचे अध्यक्ष श्री पांडियन, यांनी नेहमी प्रमाणे दिलेल्या पाठिंब्या बद्दल धन्यवाद व्यक्त केली 

आर टी एन सोनिया अरोरा, यांच्या प्रयत्नांची प्रशंशा करण्यात आली.१२५ विद्यार्थ्यांना ॲप बद्दल मार्गदर्शन करण्यात आले 
आर टी एन  सोनिया यांनी खात्री केली की सर्व १२५ विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केले आहे आणि चाचणी चालवली आहे.
या उत्कृष्ट कार्याबद्दल रोटेरियन्सचे आभार व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी
आरटीएन एन सोनिया होटकर,आरटीएन जुगल कोलारिया,आरटीएन शाजी पिल्लई,आरटीएन पृथ्वीराज,
आरटीएन एन पूनम पृथ्वीराज,
आरटीएन सदानंद पुट्टा, आरटीएन एन राधा पुत्त,
उपस्थित होते

या कार्यक्रमाच्या बॅनर साठी मदतकार्य केल्याबद्दल आर टी एन ओमप्रकाश, यांचे आभार व्यक्त करण्यात आले 
या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आणि प्रायोजित केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले 
अशी माहिती आरटीएन संदीप यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप